शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जीवनात चांगले कर्म करा

By admin | Updated: March 27, 2015 01:09 IST

प्रत्येक गोष्ट ही कर्मयोगाशी निगडीत आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, श्रीमद् भगवत गीता ही वैभवशाली जीवनाची कार्यशाळा आहे,

देसाईगंज : प्रत्येक गोष्ट ही कर्मयोगाशी निगडीत आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, श्रीमद् भगवत गीता ही वैभवशाली जीवनाची कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन जयरामदास गहाणे महाराज यांनी केले. श्री साईबाबा मंदिर हनुमान वार्ड येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त २२ ते २८ मार्च दरम्यान श्रीमद् भागवत सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना गहाणे महाराज म्हणाले, या चराचर सृष्टीत मानवी जीवन सुखमय करण्यासाठी अज्ञानरूपी घाण, अविचारीरूपी दुर्गूण जोपर्यंत आपण सोडणार नाही. तोपर्यंत अंधारात खितपत पडावे लागेल. आंघोळीने केवळ शरीर स्वच्छ होते. जीवनात चांगले कर्म होण्यासाठी मन स्वच्छ व प्रसन्न राहणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी कीर्तनकार संच, श्रीसंप्रदाय सेवा समिती, महालक्ष्मी महिला मंडळ व साईबाबा मंदिर सेवा संघाचे कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)