शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जीर्ण इमारतींचा धाेका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्याेगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १९५ अन्वये इमारतीला ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी ...

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्याेगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १९५ अन्वये इमारतीला ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास संबंधित मालकाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे आवश्यक आहे व तसे प्रमाणपत्र नगर परिषदेकडे सादर करावे लागते. मात्र बहुतांश इमारत मालक असे ऑडिट करून प्रमाणपत्र सादर करीत नाहीत. एवढेच नव्हे तर ज्या इमारती जीर्ण आहेत व कधीही काेसळू शकतात असे इमारत मालकही आपली इमारत पाडत नाही. तसेच या इमारतीत वास्तव्यानेही राहतात. एखादे दिवस ती काेसळून जीवितहानी हाेण्याची शक्यता राहत असल्याने सदर इमारत पाडण्याविषयी नगर परिषदेकडून नाेटीस बजावली जात असली तरी नाेटीसलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतींचा धाेका कायम आहे.

बाॅक्स

यावर्षीही करणार सर्वेक्षण

मागील वर्षी गडचिराेली शहरात ३५ इमारती जीर्ण असल्याचे आढळून आले हाेते. या इमारती पाडण्याची नाेटीस नगर परिषदेने दिली हाेती. यापैकी किती इमारती पाडण्यात आल्या आहेत व आणखी काही इमारती जीर्ण आहेत काय याची पाहणी नगर परिषदेच्या पथकाकडून केली जाणार आहे.

काेट

इमारत जीर्ण आहे. ती काेसळण्याचा धाेका आहे. हे आपल्यालाही माहीत आहे. मात्र नवीन इमारत बांधण्याची ऐपत आपल्यात नाही. त्यामुळे जिवाला धाेका असल्याचे माहीत असूनही राहावे लागत आहे. आमच्याकडून इमारतीची थाेडीफार डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे ती यावर्षी तरी काेसळणार नाही, अशी अपेक्षा आहे.

- घरमालक

बाॅक्स

घरमालक व भाडेकरूमध्ये वाद

गडचिराेली शहरातील काही जीर्ण इमारती व्यवसायासाठी वापरल्या जातात. या इमारतींमध्ये दुकानदार भाडेकरू आहेत. इमारत जीर्ण झाली असल्याने ती पाडण्यासाठी घरमालक तयार आहे. मात्र भाडेकरू निघण्यास तयार नाही. इमारतीतून बाहेर पडल्यास व्यवसाय बुडेल, अशी भीती दुकानदारांना आहे. त्यामुळे ते निघण्यास तयार नाही. खासगी मालमत्ता असल्याने नगर परिषदही नाेटीस पाठविण्याच्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही.