शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

राजाराम-खांदला बसफेरी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम-खांदला गावासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बसफेरी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती, परंतु राजाराम-खांदला ...

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम-खांदला गावासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बसफेरी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती, परंतु राजाराम-खांदला रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून गोलाकर्जी-राजाराम-कमलापूर-रेपनपल्ली या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सदर मार्गांचे काम पूर्ण झाले, परंतु लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून राज्यात पूर्णतः बस फेऱ्या बंद करण्यात आल्या तेव्हापासून राजाराम-खांदला बसफेरी बंद आहे. ही बसफेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे. बसफेरी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येतात तसेच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. ६ किमी पायपीट करुन गाेलाकर्जी येथे यावे लागते. त्यानंतर पुढचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे यामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापाकांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना ॲड. एच. के. आकदर,अशोक येलमुले, श्रीनिवास राऊत, पुनेश कंदीकुरवार, संजय गोंडे उपस्थित होते.