शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:07 IST

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात भाड्याने घेतली आहे शेती तेलंगणातून ये-जा 

सुरेंद्र अलोणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या शेतकऱ्यांवर प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती भाड्याने घेतात. या शेतीमध्ये टरबूज, कापूस, मिरची आदी नगदी पिकांची लागवड करतात. या माध्यमातून ते एकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खत व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे अल्पावधीतच जमीन नापिक होते. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जास्त पैसे मिळतात, या लालसेने आपली शेती परप्रांतीय शेतकऱ्यांना कसण्यासाठी देतात.पिकांची लागवड केल्यानंतर परप्रांतीय शेतकरी तेलंगणा ते अहेरी तालुक्यात सतत ये-जा करतात. कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही सदर शेतकरी तेलंगणा राज्यातून नदीमार्गे सातत्याने ये-जा करतात. विशेष म्हणजे, हे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी तेलंगणा राज्यातील शहरांमध्ये जाऊन येतात. त्यामुळे या शेतकऱ्यांसोबतच कोरोनाची साथ अहेरी परिसरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

प्रतिबंधीत कीटकनाशकांचा वापरपरप्रांतीय शेतकरी प्रामुख्याने कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ग्लायसील चोरबिटी या कापसाच्या बियाण्यांची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात तण नाशकाचा वापर केला जाते. शेतकºयांच्या जमिनी अल्पावधीतच नापीक बनत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या ट्रॅक्टरचाही रोजगार हिरावल्या गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस