शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

पावसामुळे कापसाचे नुकसान

By admin | Updated: January 15, 2015 22:52 IST

मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने येनापूर परिसरातील कापूस पिकाला जोरदार फटका बसला. या परिसरातील ९० टक्के कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले.

येनापूर : मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने येनापूर परिसरातील कापूस पिकाला जोरदार फटका बसला. या परिसरातील ९० टक्के कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले. त्यामुळे येनापूर परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. येनापूर परिसरात ९५ टक्के नागरिक शेतकरी आहेत. अनेकांनी आपल्या शेतात धानासह कापसाची लागवड केली होती. जवळपास ७५ टक्के धानपिक तर २५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. अनेक शेतकऱ्यांना धानाची लागवड करतांना दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र धानाचे पीक हाती आले असतांना डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे धानपिकही सडले. अनेक शेतकऱ्यांचे धान मळणीचे काम सुरू असतांना अडथळा निर्माण झाला. शिवाय मध्येच मळणीचे काम थांबवावे लागले. मात्र काढणीला आलेले कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले आहे. परिसरातील ९० टक्के कापसाचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर खर्च करण्यात आलेली भरपाई निघणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)