शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

सीआरपीएफच्या वतीने तलावाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:01 IST

सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट्यांना उन्हाळ्यात या तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार : नाल्याचे पाणी तलावात साठविणार; रोपट्यांना मिळणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट्यांना उन्हाळ्यात या तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यात येणार आहे.अहेरी स्थित प्राणहिता पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या मार्गदर्शनात जलसिंचनाच्या योजनेंतर्गत तलावाची निर्मिती करण्यात आली. कॅम्पच्या परिसरात नाला वाहतो. या नाल्यातील पाणी नवनिर्मित तलावामध्ये साठविण्यात येणार आहे. त्यानंतर सदर पाणी लावलेल्या रोपट्यांना देण्यात येणार आहे. यामुळे जमिनीतील जलपातळी वाढणार असून या भागात दुष्काळी परिस्थिती जाणविणार नाही.अहेरी, भामरागड, धोडराज, लाहेरी, कोठी, नारगुंडा आदी ठिकाणी १ हजार रोपे कॅम्पच्या परिसरात लावण्यात आले आहे. तलावाच्या निर्मितीदरम्यान सीआरपीएफच्या ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना, द्वितीय कमान अधिकारी अमित सागवान, उपकमांडंट संजयकुमार पुनिया, उपकमांडंट राजेंद्र सिंह, वैैद्यकीय अधिकारी एम. संपतकुमार यांच्यासह ३७ बटालीयनचे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते.गतवर्षीसुद्धा कमांडंट श्रीराम यांच्या पुढाकाराने कॅम्पच्या परिसरात एक छोटासा तलाव तयार करण्यात आला होता. या तलावामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली. परिणामी हातपंप व विहिरींनी तळ गाठला नाही. सीआरपीएफच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसWaterपाणी