शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भांडणाने केला काँग्रेसचा घात

By admin | Updated: October 19, 2014 23:37 IST

२००९ मध्ये आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आले. त्यानंतर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकतही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून

गडचिरोली : २००९ मध्ये आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आले. त्यानंतर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकतही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत भाजपसोबत हातमिळवणी केली. काँग्रेसमध्ये जिल्ह्यात तीन ते चार गट हे सुरूवातीपासूनच आहे. या गटांमध्ये मोठे राजकारण चालत आले आहे. एकाला दिले तर दुसरा नाराज, अशी परिस्थिती निर्माण झाली. या वादात लोकसभा निवडणुकीनंतर आणखी भर पडली. २००९ मध्ये ज्या विजय वडेट्टीवार यांच्या भरवशावर काँग्रेसचा खासदार व गडचिरोली विधानसभा क्षेत्रात यश मिळविले. त्या वडेट्टीवार समर्थकानाच दूर सारण्याचे प्रयत्न काँग्रेसमध्ये झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये वातावरण तापलेले होते. या वातावरणात विधानसभा निवडणुकीत सगुना तलांडी यांना उमेदवारी मिळाली व वेळेवर जिल्हाध्यक्ष बदलविण्यात आला. प्रचाराचे नियोजन ढासळले. रसदवरून वादही झालेत. याची परिणीती पराभवात झाली.