शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:19 IST

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्पपीडित : शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिमेंट प्लॉटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकांना हानी होत आहे. पोचमपल्लीतील शेतकऱ्यांची जवळपास ७० ते ८० एकर जमीन मेडीगड्डा प्रकल्पाशेजारी आहे. या प्रकल्पासाठी सामान वाहतूक करताना गावातूनच वाहने ने-आण कली जातात. याकरिता एल अँड टी प्रकल्पाकडून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे व प्लाँमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उत्पादन होण्यापूर्वीच पिके नष्ट होत आहेत. धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पीडित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी प्रकल्पाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदन देताना रवींद्र सल्ला, रमेश सल्ला, मोरे राजाराम, सल्ला व्यंकन्ना, विजेंद्र सल्ला, श्रीनिवास सल्ला हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार