शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: February 3, 2017 00:44 IST

राजापूर : रोहित्र जळाल्याचा परिणाम

 ममदापूर : येवला तालुक्यातील नेहमीच दुष्काळी म्हणून उत्तर-पूर्व भागातील लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परंतु सध्या विहिरीमध्ये पाणी असूनदेखील आठ दिवसांपासून गावातील नळाला पाणी नाही. मागील तीन महिन्यांत राजापूर येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र तीन वेळा जळाले आहे. येथील रोहित्र हे वारंवार जळते यामुळे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी स्वतंत्र डीपी बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मोटार कनेक्शन जोडणी १५ एच असून, रोहित्र हे ६३ अश्वशक्तीचे आहे. तरी वारंवार रोहित्र जळण्यामागील कारण शोधणे गरजेचे असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. वर्षातून दोन ते तीन महिने नळाला पाणी नसूनदेखील ग्रामपंचायत संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी भरून घेते. नियमतिपणे नळाला पाणी सोडणे गरजेचे आहे.(वार्ताहर)