शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

स्वच्छतेत देसाईगंजने गडचिरोलीला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:38 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : गडचिरोलीचा १८६ तर देसाईगंजचा १५० वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे.शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्त्व कळून ते स्वत: स्वच्छता राखण्यासाठी तयार व्हावे, या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविला जात आहे. याच अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही स्पर्धा घेण्यात आली होती. गडचिरोली व देसाईगंज हे दोन शहरे सहभागी झाले होते. ही दोन्ही शहरे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या वर्गवारीत मोडतात. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्यातील एकूण २०८ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र गडचिरोली व देसाईगंज शहराची स्थिती अतिशय वाईट आहे. गडचिरोली शहराला २३२६ गुण मिळाले आहेत. गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. देसाईगंज शहराला २४४७ गुण मिळाले आहेत. राज्यातून या शहराचा १५० वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, दोन्ही शहरे पहिल्या १०० मध्ये सुध्दा येऊ शकली नाही. या स्पर्धेत क्रमांक पटकावण्यासाठी या दोन्ही शहरांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.