शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून कालव्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस्कृती रुजविण्याच्या अनुषगांने मंगळवारला रासेयो पथकातील १०८ स्वंयसेवकानी क्षतीग्रस्त झालेल्या सिंचन तलावाचा कालवा दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील जांभूळखेडा सिंचन तलावाच्या कालव्यात गाळ व कचरा साचल्यामुळे पाण्याचा निकासी मार्गावर अवरोध निर्माण होत होते. सदर बाब येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी मंगळवारला श्रमदानातून कालव्याची स्वच्छता व डागडुजी केली. त्यामुळे तलावाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीस्कर होणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस्कृती रुजविण्याच्या अनुषगांने मंगळवारला रासेयो पथकातील १०८ स्वंयसेवकानी क्षतीग्रस्त झालेल्या सिंचन तलावाचा कालवा दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला. या सिंचन तलावाअंतर्गत जांभूळखेडा, येरंडी व गोठणगाव येथील शेतजमीन येते. सदर उपक्रम रासेयो पथकाने प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, डॉ. संदीप निवडंगे, डॉ. राखी शंभरकर, जांभूळखेडाचे सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बंसोड, पोलीस पाटील नंदेश्वर, प्रल्हाद धोंडणे, वासुदेव दाजगाये, धनराज गहाणे यांच्या मार्गदर्शनात राबविला.

आता पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार-    जवळपास एक किलोमीटर असलेल्या कालव्यातील साचलेला गाळ स्वच्छ करत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी खचलेल्या कालव्याची पाळ दुरुस्त केली. कालव्यात पडलेले माती, गोटे बाहेर काढत पाण्याच्या निचऱ्यासाठी अडलेला मार्ग मोकळा केला. सदर कालव्याची स्वच्छता व दुरुस्ती झाल्याने तलावाचे पाणी थेट शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीचे होणार आहे.-    युवाशक्ती एकत्र आली की, काेणतेही कार्य सहज पार पडते, असाच अनुभव कालवा दुरूस्तीच्या कामात ग्रामस्थांना आल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प