शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शेतकऱ्यांचे समर्थनात बीआरएसपीचे धरणे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, ...

भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आंदाेलन करीत आहेत. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उत्पादित मालाला दीडपट हमी भाव, बाजारव्यवस्था व शेतकरी वादांचा निवाडा करण्याठी शेतकरी लवाद किंवा किसान काेर्ट स्थापन करणे आदी मागण्यांसह अन्य मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु शासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.भांडलदारांचे हित साधण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या कायद्यांमुळे महागाई वाढेल व शेतकऱ्यांची लूट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विराेधी तीन कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. बीआरएसपीच्या वतीने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे देण्यात आली. आंदाेलन करताना प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हाध्यक्ष

राज बन्सोड, जिल्हाप्रभारी सदाशिव निमगडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हाकाेषाध्यक्ष

मिलिंद बांबोळे, गडचिराेली तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, उपाध्यक्ष महेश टिपले, जितेंद्र बांबोळे, संघरक्षित बांबोळे, प्रफुल रायपुरे, धम्मदीप बारसागडे, सतीश दुर्गमवार, बंटी दहिवले, धनंजय बांबोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.