शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गरीब- गरजूंना बाेदली ग्रामपंचायत देणार मदत; सरपंच सहायता निधीची केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:19 IST

अनाेखा प्रयाेग : रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया, हाेतकरू विद्यार्थ्यांना मिळेल दिलासा

गडचिराेली : गावातील गरीब व गरजूंना आराेग्य उपचार, हाेतकरूंना शिक्षणासाठी तसेच इतरांना संकटकाळात मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य करण्यासाठी गडचिराेली तालुक्याच्या बाेदली ग्रामपंचायतीने ‘सरपंच सहायता निधी’ची सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील हा अनाेखा उपक्रम असून राज्यातीलही अनाेखा प्रयाेग असू शकताे.

एखाद्या गंभीर आजारावर उपचार, हाेतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत, अपघातात जखमी झालेल्यांना मदत, यासह विविध प्रकारच्या संकटकाळात गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर बाेदली येथे सरपंच आकाश निकाेडे यांच्या नेतृत्वात सरपंच सहायता निधीची सुरूवात सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आलेली आहे. मागील तीन महिन्यात मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्या.

अशी पूर्ण केली परवानगीची प्रक्रियाबाेदली ग्रामपंचायतने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारातून ग्रामपंचायतला सरपंच सहायता निधी सुरू करण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर या अर्जावर मासिक सभेत चर्चा झाली. येथे चर्चा केल्यानंतर ग्रामसभेत सदर याेजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली.

काेणाला देणार मदत?सरपंच सहायता निधीतून सध्यातरी ग्रामपंचायत हद्दीतील गरजू व्यक्तींना ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत सहायता दिली जाणार आहे. यासाठी गरजू व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपयांच्या आतील असावे, अशी अट आहे. १ काेटी रुपयांपर्यंत निधी वाढविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्राबाहेरील गरजूंनासुद्धा आर्थिक मदत दिली जाईल.

अशी चालणार कार्यप्रणालीगरजूला थेट मदत दिली जाईल. या मदतीचा लेखाजाेखा १६ सदस्यीय सरपंच सहायता निधी समितीच्या व ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मांडला जाईल. म्हणजेच सरपंच सहायता निधीत दानदात्यांकडून जमा झालेली रक्कम व गरजूंना वाटप केलेली रक्कम याचा लेखाजाेखा महिन्याला ठेवला जाईल.

"गरीब व गरजूंना आर्थिक मदत व्हावी, यासाठी आम्ही सरपंच सहायता निधीची सुरूवात केली आहे. या निधीत दानदात्यांनी दान केल्यास अधिकाधिक गरीब व गरजूंना संकटकाळात मदत मिळू शकेल."- आकाश निकाेडे, सरपंच, बाेदली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली