शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरेतोगू पुलाची उंची ‘जैसे थे’

By admin | Updated: May 15, 2015 01:35 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर- रोमपल्ली मार्गावरील कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात परिसरातील ...

जनजीवन होते ठप्प : १५ फूट उंची वाढविण्याची नागरिकांची मागणीझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर- रोमपल्ली मार्गावरील कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात परिसरातील ३० गावातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झिंगानूरपासून १२ किमी व सिरकोंडापासून पाच किमी अंतरावर असलेल्या कोरेतोगू कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात छोटीसी सर आली तरीसुद्धा येथील वाहतूक बंद पडते. जवळपास १२ ते १५ फुट पाणी पुलावरून पावसाळ्यात अनेकदा वाहते. सदर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीसही अडथळा होत आहे. उन्हाळा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र यंदाही सदर पुलाच्या नवनिर्माणाचे काम प्रशासनाच्या वतीने अद्यापही हाती घेण्यात आले नाही. परिणामी या पावसाळ्यात यंदाही नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)३० गावातील लोकांना होतो पावसाळ्यात त्राससिरोंचा तालुक्यातील कोरेतोगु पुलाची उंची अतिशय कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून अनेकदा पाणी वाहते. परिणामी परिसरातील २५ ते ३० गावातील या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प होते. पूर आल्यानंतर अनेकदा चार ते पाच दिवस मार्ग बंद असतो. पावसाची रिपरिप सुरू असली तर जवळपास आठ दिवसांपर्यंत पूर ओसरत नाही. परिणामी या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. या कालावधीत दळणवळणाची साधनेही बंद स्थितीत असतात. महत्त्वाचे काम वेळीच होऊ शकत नाही.