शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अगरबत्ती प्रकल्पांना टाळे ! कोट्यवधी रुपयांचा वनविभागाचा निधी गेला पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:13 IST

Gadchiroli : मार्केटिंग करण्यामध्ये महिला पडल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक महिलांना रोजगार देण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात जवळपास ३० अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने या प्रकल्पांना आता टाळे लागले आहेत. यावर शासन व वनविभागाचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला होता. तो पाण्यात गेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर आहे. येथील बांबूचा उपयोग करून रोजगार देण्याच्या उद्देशाने वनविभागाने आठ वर्षांपूर्वी ३० अगरबत्ती प्रकल्प तयार केले होते. हे प्रकल्प तयार करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. यावर मात करीत प्रकल्प सुरू करण्यात आले. यातून जवळपास शेकडो महिलांना रोजगार मिळत होता.

४०० मार्केटिंग करण्यामध्ये महिला पडल्या कमीमहिलांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. आता या महिला इतर रोजगाराकडे वळल्या आहेत. अगरबत्ती प्रकल्पांना आता कुलूप ठोकण्यात आले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नफा संपताच एजंटने केले हात वरअगरबत्ती तयार करणारी मशिन खरेदी करणे, कच्चा माल पुरविणे, तयार झालेला माल खरेदी करून एका खासगी कंपनीला देणे हे सर्व काम एका खासगी एजंटच्या वतीने केली जात होते. त्यात नफा व कमिशन मिळत होते. तोपर्यंत त्या एजंटने यात लक्ष घातले. नफा संपताच हात वर केले. अगरबत्ती तयार करणाऱ्या महिलांना बाजारपेठेचा अंदाज नसल्याने प्रकल्पाला टाळे लागले.

बंद पडलेल्या मशिन दुरुस्त करणार कोण ?अगरबत्ती तयार करण्यासाठी अनुदानातून मशिन खरेदी केल्या. त्या काही दिवसांनंतर मशिन बंद पडल्या. या मशिन दुरुस्त करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. मशिन बंद पडल्यानंतर महिलांनी काम करणे बंद केले.

नेमके काय चुकले ?या प्रकल्पासाठी वनविभागाने दिला होता. मात्र, या प्रकल्पाची बांधणी करतेवेळी तो प्रकल्प स्थानिक वनव्यवस्थापन समितीशी जोडण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावर वनविभागाचे फारसे लक्ष राहिले नाही. तोटा सुरू होताच एजन्टने हात वर केले व प्रकल्प बंद पडले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली