शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घाला

By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST

विदर्भात तसेच गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे नियमाला डावलून ओव्हरलोड माल वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू आहे. परवानापेक्षा अधिक माल वाहनात भरून नेत असल्याने जिल्ह्यातील

गडचिरोली : विदर्भात तसेच गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे नियमाला डावलून ओव्हरलोड माल वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू आहे. परवानापेक्षा अधिक माल वाहनात भरून नेत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे परिवहन व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विदर्भासह जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी रमेश गुंडरवार यांच्यासह अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात रमेश गुंडरवार यांनी म्हटले आहे की, मालवाहक ट्रकांना २५ टनाचा परवाना असला तरी वाहनात सरासरी ४० टन माल भरून वाहतूक केली जाते. १६ टनाचा परवाना असलेल्या वाहनातून ३० टन माल भरून वाहतूक केली जाते. ओव्हरलोड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहे. परिवहन विभाग व पोलीस प्रशासन नियमानुसार मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करीत असल्याचा आरोपही रमेश गुंडरवार यांनी केला आहे. रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एका रायॅल्टीवर दिवसभर ट्रीप वाहतूक केली जात आहे. अवैध रेती उत्खननामुळे घराचे बांधकाम करण्यासाठी घरमालकांना रेतीकरीता अधिकची किंमत द्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नव्या घराचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)