शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षण विभाजनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST

महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसपीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसपीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्रा प्रजासत्ताकदिनी मंगळवारला सायंकाळी गडचिराेली येथे पाेहाेचली. त्यानिमित्त डाॅ.माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव डाॅ.कैलास नगराळे उपस्थित हाेते.

भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजप व काॅंग्रेसमधील ओबीसी प्रवर्गातील एकही नेता याबाबत पूर्णत: गप्प आहे. या मुद्यावर ओबीसी समाजाचे नेते गप्प का, असा सवालही डाॅ.माने यांनी यावेळी उपस्थित केला. बीआरएसपीच्या वतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ही काेणत्या पक्षाच्या विराेधात नसून अन्यायाच्या विराेधात आहे. सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, बेराेजगार व मागास वर्गाच्या समस्या शासन दरबारी पाेहाेचविण्याचा यात्रेचा उद्देश आहे. शेतकरी, शेती व शेतमजूर यांच्याशी संबंधित ५० टक्के खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. हे खटले लवकर निकाली काढण्यासाठी देशात किसान काेर्ट निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करणारा बीआरएसपी हा पहिला पक्ष आहे, असे माने यावेळी म्हणाले.