शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:54 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करू, खºया आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे,

ठळक मुद्देशिष्टमंडळ मंत्र्यांना भेटले : आदिवासी विकास परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करू, खºया आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे करण्यात आली.यासंदर्भात परिषदेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात परिषदेच्या शिष्टमंडळाने या दोन्ही मंत्रीमहोदयाची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. आदिवासी नागरिकांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने ६ जुलै २०१७ रोजी न्यायालयाने अपील नं. ८९२८/२००५ च्या प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय खºया आदिवासींच्या बाजूने दिला. या निर्णयाचे पालन करण्यात यावे, सन २००१ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नामांकित वकीलांची आदिवासी भागात नेमणूक करावी, जात पडताळणी समितीतील पोलीस यंत्रणा सक्षम करून रिक्तपदे तत्काळ भरावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे विदर्भ सचिव केशव तिराणीक, भरत येरमे, सुरेश पेंदाम, फरिंद्र कुत्तीरकर, आनंद कंगाले, माधव गावड, सुनीता मरस्कोल्हे, येरमे आदी उपस्थित होते.