शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

चामोर्शी तालुक्यात ४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:26 IST

येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन ...

येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन विचारणा करू लागले. मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठविले जात आहे.

(बॉक्स)

उत्पन्नावर परिणाम

या परिसरात कोरडवाहू जमिनीत कपाशी पिकांसोबत, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र शेतातील पिकाला पाणी देण्याची सोय उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी पीक लागवड करूनही अपेक्षित उत्पन्न घेऊ शकत नाही. महावितरण कंपनीने याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी निखाडे व जक्कूलवार यांनी केली आहे.

(बॉक्स)

धरण उशारा, कोरड घशाला

आज दोन वर्षे झाली तरी अजूनही वीज जोडणी झाली नसल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही परिस्थिती केवळ येनापूर परिसरातील नाही तर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. एकीकडे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतातील विहीर व बोअरवेलमधील पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करता येत नाही. त्यामुळे 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.