शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१९ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:25 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामुळे खताची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सुमारे २ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड केली जात आहे. त्यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पीक लावले जाते. त्यामुळे धानाच्या रोवणीला सुरूवात होताच रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी मागणीपेक्षा खताचा पुरवठा कमी होत असल्याने खताची टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची किंमत देऊन खत खरेदी करावे लागत होते. खताचा काळाबाजार टाळण्यासाठी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होईल. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जून महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला २० हजार २२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. मागील वर्षीचे ५ हजार ८९० मेट्रिक टन खत शिल्लक होते. खरीप हंगामात ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. त्यामुळे आता दुकानदारांकडे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार ३८० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने या खताचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी खताचा तुटवडा जाणवणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी