शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

१९ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:25 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामुळे खताची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सुमारे २ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड केली जात आहे. त्यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पीक लावले जाते. त्यामुळे धानाच्या रोवणीला सुरूवात होताच रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी मागणीपेक्षा खताचा पुरवठा कमी होत असल्याने खताची टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची किंमत देऊन खत खरेदी करावे लागत होते. खताचा काळाबाजार टाळण्यासाठी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होईल. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जून महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला २० हजार २२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. मागील वर्षीचे ५ हजार ८९० मेट्रिक टन खत शिल्लक होते. खरीप हंगामात ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. त्यामुळे आता दुकानदारांकडे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार ३८० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने या खताचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी खताचा तुटवडा जाणवणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी