शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:34 IST

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे.

मुंबई - आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. एखाद्या खेळाप्रती असलेल्या जनसामान्य आणि खेळाडूंच्या भावना लक्षात घेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पात्रता असूनही अनेक खेळाडूंना किंवा संघांना केवळ नियमांची पुर्तता करू शकत नसल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळता येत नव्हते. यापूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. आयओएने पाठवलेल्या अंतिम यादीवर क्रीडा मंत्रालय शिक्कामोर्तब करत होते, असे मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. काय आहे पत्रात वाचा...

पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठीचा चमू जाहीर केल्यापासून आयओएवर टीका सुरूच आहे. त्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएविरोधात उघडउघड बंड पुकारले आहे. भारताच्या पुरूष व महिला फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूतून डावलल्यानंतर महासंघाने आयओएवर दूरदृष्टी नसलेले आणि अकार्यक्षम, अशी टीका केली होती. त्यावर जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आठमध्ये नसल्याचे कारण देत आयओएने संघ पाठवता येणार नसल्याचा नियम सांगितला होता. पण, क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानंतर फुटबॉल संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा