शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार -  कॉन्स्टेन्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST

जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले.

 मुंबई : जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. शनिवारी मुंबईत झालेल्या मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात २-१ असा विजय मिळविल्यानंतर कॉन्स्टेन्टाइन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कॉन्स्टेन्टाइन यांनी सांगितले, ‘जर आम्ही आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयी कामगिरीला काहीच महत्त्व राहणार नाही. तरी, या ऐतिहासिक कामगिरीचा मला अभिमान आहे. मात्र, जर आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर १०, ११ किंवा १२ विजय मिळवण्याला अर्थ काय राहणार?’कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले, ‘काही विक्रम बनले आहेत आणि ते खूप चांगले आहेत. विजय मिळवणे महत्त्वपूर्ण आहेत आणि हे सातत्य कायम राखण्यास आम्ही इच्छुक आहोत. आम्हाला विजय मिळवून पात्रता मिळवावी लागेल.’त्याचवेळी, मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रात भारताचा खेळ निराशाजनक झाला. याबाबत कॉन्स्टेन्टाइन म्हणाले, ‘ज्या प्रकारे संघ पहिल्या सत्रात खेळला, ते मला आवडले नाही. प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या सुरुवातीची संधी दिली गेली तेव्हा मी नाराज होतो. परंतु, भारतीय कर्णधाराने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळली.

टॅग्स :Indiaभारत