शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 16:56 IST

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे प्रत्येक राज्यातील थालीमध्येही वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात. पंजाबी थाळी, गुजराती थाळी, मेघालय थाळी, साउथ इंडियन थाळी इत्यादींमध्ये वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात. 

1. पंजाबी थाळी

पंजाबच्या थाळीमध्ये पालक पनीर, दाल मक्खनी, छोले भटूरे, आलू पराठा, जीरा आलू, रायता इत्यादी पदार्थ असतात. नॉन व्हेज थाळीमध्ये तंदूरी चिकन, चिकन टिक्का मसाला, रूमाली रोटी फार फेमस आहे. 

2. राजस्थानी थाळी

व्हेजीटेरियन डिशमध्ये राजस्थानी थाळी फार फेमस आहे. यामध्ये दाल बाटी चुरमा, मूगाची डाळ, गाठिची भाजी (गट्टे की सब्जी), बाजरीची भाकरी आणि मक्याची रोटी इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. 

3. गुजराती थाळी

गुजराती थाळीमध्ये रोटी, डाळ, कढी-भात, मिठाया यांचा समावेश असतो. या थाळीला अनेकदा पसंती मिळते. 

4. केरळ थाळी

केरळच्या पारंपारिक थाळीमध्ये कोकोनट मिल्क, डोसा, इडली, सांबर, केळ्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. हे सर्व पदार्थ केळ्याच्या पानांवर सर्व्ह करण्यात येतात. 

5. नॉर्थ इंडियन थाळी

या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश करण्यात येतो. यामध्ये कोबीची भाजी, पनीर बटर मसाला, डाळ फ्राय, डाळ मक्खनी, पुलाव, सुकी भाजी, दही, लोणचं, पापड इत्यादी पदार्थ वाढण्यात येतात. 

टॅग्स :tourismपर्यटनGujaratगुजरातRajasthanराजस्थानKeralaकेरळ