शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताच्या GDP वाढीचा दर घटणार, ABD चा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 19:43 IST

कोरोनामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम झाल्याने एडीबीने विकास दर कमी केल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देएडीबीच्या वाढीचा अंदाज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाज बराच मिळता-जुळता आहेअशातच एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे

नवी दिल्ली: covid 19 impact on indian economya and gdp: कोरोनाकाळात जगभरातील अर्थचक्र थंडावले होते. या काळात अनेक देशांत मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. भारतातही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच एशियन डेव्हलपमेंट बँकेने (Asian Development Bank) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशाचा चालू वित्त वर्षातील (2021-22) आर्थिक विकास दर म्हणजे जीडीपी (Gross domestic production India) कमी करून तो 10 टक्के केला आहे. यापूर्वी ADBने भारताचा विकास दर 11 टक्के राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. आता पुन्हा एडीबीने पुर्वीचा त्यांचा अंदाज बदलला आहे. एडीबीच्या मते, कोरोनामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम झाला असून त्यामुळे हा दर बँकेने कमी केला आहे. 

सकारात्मक बाब म्हणजे पुढील काही दिवसांत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही एडीबीने व्यक्त केली आहे. भारतात येऊ पाहणारी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात देशाला काही प्रमाणात यश आले आहे. त्यामुळे चालू वित्तीय वर्षातील पुढील तीन तिमाहीत चांगली रिकव्हरी होईल अशी शक्याताही एडीबीने व्यक्त केली आहे. ज्यामुळे पूर्ण वर्षाचा विकास दर 10 टक्के राहील पण त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान विकास दरात घट होऊ शकते, असं अनुमान एडीबीने केले आहे.

एडीबीच्या वाढीचा अंदाज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाज बराच मिळता-जुळता आहे. आरबीआयने (RBI) चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के राहण्याची अपेक्षा जूनमध्ये सुधारित अंदाजानुसार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत