धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. ...
Splitsvilla X6: शो सुरु झाल्यानंतर दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकू लागला तसतशी त्यांच्या मैत्रीत फूट पडली. ...
अनेकांनी 'रामायण' सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेसोबत केली आहे. यावर आता राम सागर यांचा मुलगा मोती सागर याने भाष्य करत अशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. ...
थलापति विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चर्चेतील अभिनेता. थलपति विजय गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चांमुळे थलपति विजय चर्चेत आला होता. ...