शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

​महिलांना ‘नोकरी’मध्ये टिकवणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 16:10 IST

नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जरी वाढली असली तरी काही काळाने नोकरी सोडणाऱ्या महिलांचे प्रमाणही खूप अधिक आहे.

पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालणारी आजची स्त्री खरोखरंच पुढारलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबादबा आहे. ‘चुल आणि मुल’ या साचेबद्ध चौकोटीतून ती केव्हाच बाहेर पडली आहे.ती शिकत आहे, करिअर कॉन्शियस आहे. नोकरी करून स्वत:च्या पायावर तिला उभे राहायचे आहे. बहुतांश प्रमाणात ते घडतही आहे. पण एका गोष्टीकडे सध्या विशेष लक्ष देण्याची गरज आहे.नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जरी वाढली असली तरी काही काळाने नोकरी सोडणाऱ्या महिलांचे प्रमाणही खूप अधिक आहे.‘द स्वाडल’च्या संस्थापिका कार्ला बुकमन सांगातात, ‘महिला शिकताहेत, नोकरी करताहेत, नवी उतुंग शिखरे गाठताहेत, पण यालासुद्धा एक कालमर्यादा आहे. लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर आजही अनेक स्त्रीयांना चांगली नोकरी सोडून संसारामध्ये अधिक लक्ष घालावे लागते.’अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कारणांमुळे महिलांना करिअरचा त्याग करावा लागतो. महिलांमध्ये असणाऱ्या अफाट ऊर्जेचा पूर्णपणे वापर करून घेण्यास कमी पडत आहोत.कुटंबाने साथ दिली तर ‘वुमेन वर्कफोर्स’ची होणारी गळती थांबवू शकतो. कार्ला बुकमन महिलांना करिअरविषयक मार्गदर्शन करतात. नोकरी सोडण्याचे त्यांचे कारण समजून त्यावर काही उपाय काढता येऊ शकतो यााबाबत त्या कार्य करतात.