शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

​का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:43 IST

 पती -पत्नीला जीवनभर एकमेकांसोबत काढायचे असते.

 त्याकरिता त्यांनी एकमेकांना समजून घेऊन नातेसंबंध टिकविणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल नातेसंबंधात मोठा दुरावा निर्माण होत आहे. सोबत जीवन मरणाची शपथ घेतलेली असूनही नाते टिकत नाही.  त्यामुळे  कुठेही आपल्याला ब्रेकअप झालेले ऐकायला मिळते. सेलिब्रेटीजपासून अनेकांचे नातेसंबंध खराब होऊन, त्यांना प्रेमामध्ये धोका झालेला आहे. सर्व काही सुरळीत असतांनाही संबंध का ?बिघडतात याची ही माहिती. कमी बोलणे : दोघांचे नाते चांगल्या गोष्टी बोलल्याशिवाय होऊच शकत नाही. आपल्या पार्टनरला आपली आवड निवड माहित नसेल तर ते आपल्यासाठी योग्य नाही. एक दुसºयासोबत अपूर्ण बोलणे व विना प्रेमाची गोष्टीमुळे दोघांच्याही मनात शंका येण्यास सुरुवात व्हायला लागते. व येथूच संबंध बिघडण्यास सुरुवात होते. भरोसा करा: पती - पत्नीचे नाते हे मधुर असावयाला हवे. सात जन्माच्या या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. याकरिता दोघांनेही एकमेकांवर संपूर्णपणे भरोसा के ला पाहीजे.   जादा अपेक्षा ठेवू नये : चित्रपटामध्ये प्रेयसीला तिचा बायफ्रेंड सर्व गोष्टी पुरवते. ते पाहून अनेकींना वाटते की, आपल्या पतीनेही  आपल्या सर्व अपेक्षा कराव्या. परंतु, आपले जीवन हा चित्रपट नाही, हे नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण जर पतीवर नेहमी  अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव आणत असाल तर तो आपल्यालला कधीही सोडू शकतो. प्रामाणीक राहावे : एकमेकांसोबत नेहमी प्रामाणीक राहणे गरजेचे आहे. अनेक मोठमोठ्या नातांमध्ये प्रामाणीक न राहिल्याने संबंध बिघडायला लागतात. तसेच पतीला शिव्या देणे टाळावे. यामुळे सुद्धा तुमचे संबंध बिघडू शकतात. आदेश देण्याचे काम करु नये : दोघांमध्ये मुधर नाते राहीले पाहीजे. याकरिता एकमेकांना कोणतेही काम करण्याचे आदेश देऊ नका. आपला जोडीदार आपल्याला केवळ आदेश देण्याचेच काम करतो. अशी एकमेकांच्या मनात भावना निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण व्हायला लागतो.