शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

​का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:43 IST

 पती -पत्नीला जीवनभर एकमेकांसोबत काढायचे असते.

 त्याकरिता त्यांनी एकमेकांना समजून घेऊन नातेसंबंध टिकविणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल नातेसंबंधात मोठा दुरावा निर्माण होत आहे. सोबत जीवन मरणाची शपथ घेतलेली असूनही नाते टिकत नाही.  त्यामुळे  कुठेही आपल्याला ब्रेकअप झालेले ऐकायला मिळते. सेलिब्रेटीजपासून अनेकांचे नातेसंबंध खराब होऊन, त्यांना प्रेमामध्ये धोका झालेला आहे. सर्व काही सुरळीत असतांनाही संबंध का ?बिघडतात याची ही माहिती. कमी बोलणे : दोघांचे नाते चांगल्या गोष्टी बोलल्याशिवाय होऊच शकत नाही. आपल्या पार्टनरला आपली आवड निवड माहित नसेल तर ते आपल्यासाठी योग्य नाही. एक दुसºयासोबत अपूर्ण बोलणे व विना प्रेमाची गोष्टीमुळे दोघांच्याही मनात शंका येण्यास सुरुवात व्हायला लागते. व येथूच संबंध बिघडण्यास सुरुवात होते. भरोसा करा: पती - पत्नीचे नाते हे मधुर असावयाला हवे. सात जन्माच्या या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. याकरिता दोघांनेही एकमेकांवर संपूर्णपणे भरोसा के ला पाहीजे.   जादा अपेक्षा ठेवू नये : चित्रपटामध्ये प्रेयसीला तिचा बायफ्रेंड सर्व गोष्टी पुरवते. ते पाहून अनेकींना वाटते की, आपल्या पतीनेही  आपल्या सर्व अपेक्षा कराव्या. परंतु, आपले जीवन हा चित्रपट नाही, हे नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण जर पतीवर नेहमी  अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव आणत असाल तर तो आपल्यालला कधीही सोडू शकतो. प्रामाणीक राहावे : एकमेकांसोबत नेहमी प्रामाणीक राहणे गरजेचे आहे. अनेक मोठमोठ्या नातांमध्ये प्रामाणीक न राहिल्याने संबंध बिघडायला लागतात. तसेच पतीला शिव्या देणे टाळावे. यामुळे सुद्धा तुमचे संबंध बिघडू शकतात. आदेश देण्याचे काम करु नये : दोघांमध्ये मुधर नाते राहीले पाहीजे. याकरिता एकमेकांना कोणतेही काम करण्याचे आदेश देऊ नका. आपला जोडीदार आपल्याला केवळ आदेश देण्याचेच काम करतो. अशी एकमेकांच्या मनात भावना निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण व्हायला लागतो.