शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

​ब्रेकअप झाला तर काय झाले, त्याचेदेखील आहेत फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 13:25 IST

ब्रेकअप आपल्याजवळ आपल्या आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, याशिवाय अन्य फायदे जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी...

-Ravindra Moreप्रेमात आकांत बुडालेल्या व्यक्तीला विचारा की ब्रेकअपचे दु:ख काय असते ते. रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अचानक नात्यात दुरावा निर्माण होणे आणि सर्वकाही एका क्षणात नष्ट होणे, खरच दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत. काहीजण तर एवढे हताश होतात की, त्यांना त्यांचे जीवन निरस वाटू लागते. त्यांना असे वाटते की आयुष्यातील सर्वकाही नष्टच झाले. मात्र खरे हे आहे की, ब्रेकअप होण्याचेही कित्येक फायदे आहेत. यामुळे मनुष्य पहिल्यापेक्षा अधिक चांगला व्यक्ती बनतो. जाणून घेऊया कसा बनतो ते. * एक नाते आपणास खूप काही आठवणी, अनुभवदेखील देते. हे अनुभव आपणास पहिल्यापेक्षा जास्त जबाबदार बनवितात. कमीतकमी यानंतर तुम्ही एखाद्याशी नाते बनविताना अगोदर त्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्याल, ज्याकारणाने आपले पहिले नाते तुटले होते. * ब्रेकअपनंतर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. अगोदर आपणास रडण्यासाठी आपल्या पार्टनरच्या खांद्याची गरज भासायची, आता मात्र आपणास या गोष्टीची जाणिव होते की, कोणीच कोणाचं नसतं यासाठी विनाकारण कुणावरही जास्त प्रेम करण्याची गरज नाही. * ब्रेकअपनंतर मनुष्याला मोठ्या सत्याची जाणिव होते की, या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. भावना बदलत असतात आणि लोकंदेखील. नात्याची सुरुवात जर चांगली असेल तर गरज नाही की, त्यांचा शेवटही चांगलाच असायला हवा. * प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होत असते...असा विचार करुन हताश होण्याची गरज नाही कारण एकदा नात्यातून बाहेर पडल्यानंतर आपले नवीन आयुष्य सुरु होते. आपल्या पुन्हा प्रेम होऊ शकते आणि जीवनात पुन्हा नवचैतन्य येऊ शकते. * पार्टनरसोबत राहिल्याने आपण त्यांना संपूर्ण विश्व मानतात, आणि जवळच्या मित्रांपासून अलिप्त राहतात. मात्र जेव्हा आपला पार्टनर आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपल्याजवळ मित्रदेखील राहत नाही, आणि आपणास मोठे दु:ख होते. मात्र ब्रेकअपनंतर आपणास बरेच मित्र बनविण्याची संधी मिळते आणि आपण मनमोकळेपणाने आयुष्य जगू शकतात.  * ब्रेकअप आपल्याजवळ आपल्या आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.