शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:18 IST

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते....

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. यावेळी लागलेल्या सवयी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी आकार देणार्‍या असतात. म्हणूनच आनंदी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी विशीतील प्रत्येक तरुणामध्ये पुढील गुण असायलाच पाहिजे. १. प्रामाणिकपणाआपल्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमची विश्‍वासहर्ता वाढते. एखाद्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहचला तर खोटे कारण सांगण्याऐवजी खरं खरं सांगून द्या की तुमचे आजचे नियोजन चुकले. यामुळे खोटं लपविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.२. टीका सहन करणेस्पर्धेत टिकायचे असेल तर टीका सहन करावी लागणार हे अटळ सत्य आहे. दुसर्‍यांनी चूक दाखवून दिली तर चिडू नका. लोकांचे आपल्या बद्दलचे मत जाणून त्यावर आवश्यक ते बदल करणे खर्‍या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे म्हणतात ते उगीच नाही.३. रागावर नियंत्रणक्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ नाहक खर्च होतो. त्यामुळे रागावू नका. या ऊज्रेला जर योग्य दिशा दिली तर किती तरी अशक्यप्राय गोष्टीं तुमच्या हातून घडण्याची शक्ती मिळते.४. नकार पचवायला शिकाया वयात सर्वांची भावना 'आज मैं उपर, आसमाँ निचे' अशीच असते. अश स्थितीत पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली तर हिरमोड होतो. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळू नाही शकत. त्यामुळे नकार पचवून नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करणारेच आयुष्यात यशस्वी होतात.५. दिलेला शब्द पाळाशब्दाला जागतो तोच खरा माणूस. 'प्राण जाए पर वचन न जाए' अशी आपली संस्कृती. दुसर्‍यांना दिलेला शब्द, वचन पाळलेच पाहिजे. वचन मोडण्यासारखा गैरप्रकार दुसरा नाही. त्यामुळे जर शक्य नसेल आधीच तसे सांगा. कारण दिलेला शब्द परत नाही घेता येत.