शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:02 IST

मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत. 

 विद्यार्थी कोणत्याही इयत्तेचा असो, पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी पालकांचा पुढाकार महत्त्वाचा असतो. शाळादेखील विद्यार्थ्यांच्या गृहपाठासाठी पालकांना जबाबदार धरतात. यामुळे पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे गांर्भीयाने लक्ष द्यायला लागले आहेत. पूर्वी दहावी-बारावीची परीक्षा असेल तरच पालक त्याला मार्गदर्शन करीत असे. आता मात्र हे चित्र बदलले आहे. लवकरच पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होणार आहेत. मुलाच्या पहिल्या वगार्ची परीक्षा असेल तरी पालकांचा बीपी वाढलेला असतो.मुलाच्या प्रोगेस रिपोर्टमधील आकडे बेस्टच असावे, यासाठी ते आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांच्या अभ्यासावर मेहनत घेत असतात. नियमित गृहपाठ घेतात,  पाठांतराच्या नव्या ट्रिक्स शिकवतात. या आणि अशाच पालकांच्या विशेष तयारीविषयी सीएनएक्सने मते जाणून घेतली. आधी दहावी-बारावीच्या परीक्षांशिवाय इतर कुठल्या परीक्षांचे टेन्शनच नसायचे. आता तसे नाही. मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत. पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल असमाधानी आहेत. निव्वळ घोकंपट्टी करून किंवा फक्त गाईडचा वापर करून केलेला अभ्यास आज पुरेसा नाही.मग विद्यार्थ्याने करायचे काय? अभ्यासाचे आव्हान पेलण्यासाठी निश्चय करणे महत्त्वाचे आहे. आपला स्वत:वर विश्वास असयला हवा. अभ्यास करण्यासाठी मन आणि बुध्दी यांचा समन्वय असायला हवा. मनाला पटते ते बुध्दीला पटावे लागते व बुध्दीला पटते ते मनाला पटावे लागते.बुध्दीचा निर्णय मनाला आवडणारा, सोयीस्कर न वाटला तर मन ते करायला तयार होत नाही. मन व बुध्दीचे एकमत होऊन निर्णय झाला तरी मनाच्या चंचल स्वभावामुळे त्याच्या इच्छा बदलत राहतात. हे पालकांनी आपल्या मुलांच्या लक्षात आणून देण्याची गरज निर्माण झाली आहे.