शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

OMG : या कारणाने मुलगा-मुलगीमध्ये फक्त मैत्री नसते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 20:01 IST

एका संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, दोघांमध्ये कधीच फक्त मैत्री राहू शकत नाही. मग नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये मैत्री राहू शकत नाही...

एक मुलगा आणि एक मुलगी कितीही म्हणत असतील की, आम्ही फक्त मित्रच आहोत. मात्र त्यांच्या या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. आणि एका संशोधनानुसार हे पण सिद्ध झाले आहे की, दोघांमध्ये कधीच फक्त मैत्री राहू शकत नाही. मग नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये मैत्री राहू शकत नाही, आज याबाबत जाणून घेऊया. अमेरिकेत नेमके याच विषयावर एक संशोधन करण्यात आले. यात असे दिसून आले की, बहुतांश मुले आपल्या मैत्रिणीविषयी मैत्रीपेक्षा प्रेमाची भावना ठेवतात. संशोधनात मुलांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या मनात आपल्या मैत्रिणीसाठी मैत्रीपलीकडचे प्रेम असल्याची कबुली दिली. याउलट मुलींना प्रश्न विचारला असता बहुतांश मुलींनी आपल्या मित्राविषयी फक्त मैत्रीभाव असल्याचे सांगितले. त्या आपल्या मित्राला केवळ जीवलग मित्रच मानतात. मुलींमध्ये मुलांप्रति अधिक मैत्रीभाव दिसून आला. या संशोधनात मैत्रीविषयी मुली व मुलांचे विचार फार वेगळे असल्याचे आढळले. या संशोधनात आढळून आले की मुलगी व मुलाच्या मैत्रीत कुठेतरी प्रेम दडलेले असते. जरी मुली मुलांना आपला चांगला मित्र मानत असतील तरी मुलांच्या मनात मैत्रीपेक्षा प्रेम अधिक असते.Also Read :​मुलींशी मैत्री करायचीय?