शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

आनंदी आयुष्यासाठी करा दिवसाला दोन फेसबुक कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 20:15 IST

फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ कमेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते.

चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. परंतु आनंदी व चिंतामुक्त आयुष्यासाठी आता फेसबुकवर दिवसाला दोन कमेंट करण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ क मेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते, असे एका अध्ययनात दिसून आले.जेव्हा जवळचे मित्र फेसबुकवर वैयक्तिक आणि मनापासून कमेंट करतात तेव्हा दोघांना समाधान मिळते. केवळ लाईक किंवा एका शब्दांत दिलेल्या कमेंटमुळे काही फरक पडत नाही. मात्र, सुहृद भावनेने दिलेल्या कमेंटमुळे समोरिल व्यक्तीला व आपल्या स्वत:लादेखील एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘ह्युमन-कं प्युटर इंटरअ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक रॉबर्ट क्रॉट यांनी सांगितले की, फेसबुकवर जेव्हा जवळच्या मित्रांशी आपण मनापासून बोलतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. म्हणजे केवळ करायचे म्हणून केलेले आॅनलाईन संभाषण नाही तर खरोखरं हार्ट-टू-हार्ट संवाद साधतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.फेसबुक अ‍ॅड्समार्फत निवडण्यात आलेल्या ९१ देशांतील १९१० यूजर्सच्या अध्ययनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मूड आणि वर्तणूक लक्षात घेतली असता फेसबुकवर जवळच्या लोकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व चिंतामुक्त बनला.