शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

आनंदी आयुष्यासाठी करा दिवसाला दोन फेसबुक कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 20:15 IST

फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ कमेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते.

चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. परंतु आनंदी व चिंतामुक्त आयुष्यासाठी आता फेसबुकवर दिवसाला दोन कमेंट करण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ क मेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते, असे एका अध्ययनात दिसून आले.जेव्हा जवळचे मित्र फेसबुकवर वैयक्तिक आणि मनापासून कमेंट करतात तेव्हा दोघांना समाधान मिळते. केवळ लाईक किंवा एका शब्दांत दिलेल्या कमेंटमुळे काही फरक पडत नाही. मात्र, सुहृद भावनेने दिलेल्या कमेंटमुळे समोरिल व्यक्तीला व आपल्या स्वत:लादेखील एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘ह्युमन-कं प्युटर इंटरअ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक रॉबर्ट क्रॉट यांनी सांगितले की, फेसबुकवर जेव्हा जवळच्या मित्रांशी आपण मनापासून बोलतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. म्हणजे केवळ करायचे म्हणून केलेले आॅनलाईन संभाषण नाही तर खरोखरं हार्ट-टू-हार्ट संवाद साधतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.फेसबुक अ‍ॅड्समार्फत निवडण्यात आलेल्या ९१ देशांतील १९१० यूजर्सच्या अध्ययनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मूड आणि वर्तणूक लक्षात घेतली असता फेसबुकवर जवळच्या लोकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व चिंतामुक्त बनला.