शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी आयुष्यासाठी करा दिवसाला दोन फेसबुक कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 20:15 IST

फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ कमेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते.

चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. परंतु आनंदी व चिंतामुक्त आयुष्यासाठी आता फेसबुकवर दिवसाला दोन कमेंट करण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ क मेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते, असे एका अध्ययनात दिसून आले.जेव्हा जवळचे मित्र फेसबुकवर वैयक्तिक आणि मनापासून कमेंट करतात तेव्हा दोघांना समाधान मिळते. केवळ लाईक किंवा एका शब्दांत दिलेल्या कमेंटमुळे काही फरक पडत नाही. मात्र, सुहृद भावनेने दिलेल्या कमेंटमुळे समोरिल व्यक्तीला व आपल्या स्वत:लादेखील एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘ह्युमन-कं प्युटर इंटरअ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक रॉबर्ट क्रॉट यांनी सांगितले की, फेसबुकवर जेव्हा जवळच्या मित्रांशी आपण मनापासून बोलतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. म्हणजे केवळ करायचे म्हणून केलेले आॅनलाईन संभाषण नाही तर खरोखरं हार्ट-टू-हार्ट संवाद साधतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.फेसबुक अ‍ॅड्समार्फत निवडण्यात आलेल्या ९१ देशांतील १९१० यूजर्सच्या अध्ययनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मूड आणि वर्तणूक लक्षात घेतली असता फेसबुकवर जवळच्या लोकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व चिंतामुक्त बनला.