शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

कुत्रा पाळणे आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 21:12 IST

 ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा रक्तदाब व कोलेस्ट्रॉलही नियंत्रीत राहू शकतो.

 त्याचबरोबर वजन वाढण्याचीही शक्यता राहत नाही. हे हार्वर्ड विद्यापीठाच्या अलीकडील एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे. हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष तथा आईएमचे जनरल सेक्रेटरी डॉ. के.के. अग्रवाल यांनी सांगितले की, यामध्ये अनेक शोध समोर आले असून, ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा टरिगलीस्राइडचा स्तर कमी होतो. यामुळे बीपी व वजनही वाढत नाही. कारण की, कुत्रामुळे शरीराची गती वाढून तणाव कमी होतो. यामुळे घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहते. कुत्रामुळे आपल्याला बाहेर जाता येते. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटामीन डी मिळते. त्यामुळे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. नियमीतपणे कुत्रासोबत खेळण्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रीत राहतो. पाळीव प्राणी व आजाराचा कोणताच संबंध नाही. परंतु, त्यांच्यामुळे आपण तणावात राहत नाही. कोणताही तणाव नसला की मनुष्य उत्तमप्रकारे जीवन जगू शकतो, असेही डॉ अग्रवाल म्हणाले.जे लोक कुत्रा  किंवा मांजर पाळतात. त्यांच्यासाठी ते पाळीव प्राणी नसतो तर एक चांगला मित्रही असतो. आपल्याकडेही एखादा पाळीवर कुत्रा असेल तर तो सुद्धा आपला तणाव कमी करु शकतो. व आपण आपले जीवन आनंदात घालवू शकतात.