शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर असे वागल्याने अनफ्रेंड करतात मुली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:10 IST

सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात...

सोशल मीडिया तसे अभिव्यक्तीसाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. मात्र सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात, याशिवाय सर्वांसमोर आपली टर देखील उडविली जाऊ शकते.     जेव्हा पासून सेल्फीचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून लोकं अक्षरश: बाथरुमपर्यंतचा सेल्फीदेखील सोशल मीडियावर अपलोड करायला चुकत नाही. काही लोकं तर विनाकारण आपल्या प्रत्येक पोस्टवर लोकांना टॅग करत सुटतात. यामुळे बरेच लोकं त्रस्त होतात आणि शेवटी आपणास ब्लॉक किंवा अनफ्रेंड करतात. बहुतेक मुलं फेसबुकवर मुलींचे अकाऊंट दिसले की सकाळ, संध्याकाळ गुडमॉर्निंग, गुड नाइट, हाय, हॅलो असे मॅसेच पाठवून त्रास देतात. यामुळे समोरची मुलगी त्रस्त होऊन जाते.कित्येक जणांना सोशल मीडियावर शायर बनण्याची मोठी हौस असते. स्वत:ला एकही शेर येत तर नाही, कोणाचीही शायरी कॉपी पेस्ट करुन नाहक इतरांना त्रास दिला जातो. जर शायरीच करायची असेल तर आपल्या गर्लफ्रेंडच्या समोरासमोर करावी. नाहक इतरांना त्रास नको.