शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आचऱ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:15 IST

WildLife Sindhudurg-आचरा येथील समुद्र किनाऱ्यावर २ महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती ही अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयांचे संवर्धन करीत त्यांनी बुधवारी वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कासवाच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

ठळक मुद्देआचऱ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडलेवनविभागाच्या देखरेखीखाली कासवांच्या अंडयांचे संवर्धन

आचरा : आचरा येथील समुद्र किनाऱ्यावर २ महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती ही अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयांचे संवर्धन करीत त्यांनी बुधवारी वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कासवाच्या ४७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पिल्लांचे संवर्धन करणारे सूर्यकांत धुरी, वनरक्षक सारिख फकीर, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनमजुर, अनिल परब यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी ही अंडी जंगली प्राणी, भटके श्वान तसेच लोकांकडूनही नष्ट केली जात होती. परंतु, महाराष्ट्र शासन वनविभागामार्फत कासव संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याने आता समुद्रकिनाऱ्यावर आढळलेली अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये संवर्धित केली जात आहेत. त्यातून पिल्ले तयार झाल्यावर ती पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडली जातात.

गेली दहा वर्षे ही मोहीम सुरू आहे. कोरोना काळातही जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम मोठ्या जोमाने सुरू आहे.निसर्ग वादळ आणि वातावरणातील बदलामुळे यावर्षी विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग