शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

मृदा व ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:03 IST

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे.

वने, जलाशये, गवती माळराने व कांदळवने ही विकासाला गती देणारी महत्त्वपूर्ण निसर्गस्रोत आहेत व ती विकासात बाधा तर अजिबात नाहीत, हे सरकार, प्रशासन व नियोजनकर्त्यांनी प्रथम समजून घेतले पाहिजे. हे निसर्गस्रोत कोपले, तर देशाच्या विकासाचे काय होते, हे कोविड ने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे. यासाठी आपणास मृदा व ओलावा संवर्धनाच्या प्रभावी उपाययोजना पाणलोट क्षेत्रनिहाय राबविण्याची गरज आहे.  यातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरविला जाईल व दुष्काळ, पूर याद्वारे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. या उपायांनीच भूगर्भातील जलस्तर वाढविणे शक्य होईल.

-बिट्टू सहगल,प्रसिद्ध पर्यावरणवादी व संस्थापक सँक्चुरी नेचर फाऊंडेशन, मुंबई