शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

मृदा व ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:03 IST

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे.

वने, जलाशये, गवती माळराने व कांदळवने ही विकासाला गती देणारी महत्त्वपूर्ण निसर्गस्रोत आहेत व ती विकासात बाधा तर अजिबात नाहीत, हे सरकार, प्रशासन व नियोजनकर्त्यांनी प्रथम समजून घेतले पाहिजे. हे निसर्गस्रोत कोपले, तर देशाच्या विकासाचे काय होते, हे कोविड ने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे. यासाठी आपणास मृदा व ओलावा संवर्धनाच्या प्रभावी उपाययोजना पाणलोट क्षेत्रनिहाय राबविण्याची गरज आहे.  यातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरविला जाईल व दुष्काळ, पूर याद्वारे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. या उपायांनीच भूगर्भातील जलस्तर वाढविणे शक्य होईल.

-बिट्टू सहगल,प्रसिद्ध पर्यावरणवादी व संस्थापक सँक्चुरी नेचर फाऊंडेशन, मुंबई