शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:07 IST

कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढील २० वर्षांमध्ये काय घडेल ते आज सांगणे कठीण आहे; पण मनोरंजनाचा व्यवसाय वाढत आहे. स्टोरी टेलिंगपासून सारे काही बदलत आहे. मागच्या वर्षी भारतीयांनी ओटीटीवर ३० लाख तास विविध प्रकारचा कंटेंट पहिला. भारतात खूप सुंदर सिनेमा संस्कृती आहे. लोक एकरूप होऊन सिनेमा बघतात, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांनी सांगितले. 

कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली, असेही सारंडोस यांनी ‘नवीन भारताचे प्रवाहीकरण : संस्कृती, कनेक्टिव्हिटी आणि सर्जनशील गुंतवणूक’ या चर्चासत्रात सांगितले. अभिनेता सैफ अली खान यांनी त्यांना बोलते केले. रामायण, महाभारत, पंचतंत्र, लोककथांवर आधारलेले कंटेंट जगभरातील रसिकांच्या मनात घर करू शकतात, असा विश्वास अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केला. ‘ओंकारा’ आणि ‘परिणीता’ या सिनेमांची उदाहरणे सैफ अली खान यांनी दिली. 

मनोरंजनाच्या सीमारेषा आज धूसर झाल्या आहेत. करमणुकीची साधने बदलली आहेत. बालपणीच्या एक पडदा सिनेमागृहात सिनेमा पाहण्याच्या दिवसांची त्याने आठवण करून दिली. लेखन खूप टोकदार असायला हवे. कॅरेक्टर चांगल्या प्रकारे लिहिली गेली तर ती चांगली परफॉर्म करता येतात. आंतरराष्ट्रीय पद्धतीने गोष्ट सांगणे हा विचारच खूप उत्साहित करणारा आहे. महाभारतसारखे महाकाव्य कालातीत आहे, असेही सैफ अली खान यांनी सांगितले.

ओटीटीचा बोलबाला?किती जण नेटफ्लिक्स बघतात, यावर टेड यांनी उपस्थितांना हात वर करायला सांगितले. सभागृहातील ९० टक्के लोकांचे हात वर होते. यावरून आज ओटीटीला किती महत्त्व प्राप्त झाले आहे याची झलक पाहायला मिळते, असे त्यांनी सांगितले. कथाकथनाद्वारे प्रेक्षकांशी जोडण्याचा हेतू कायम आहे.