शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पेट परीक्षेचा निकाल जाहीर

By सीमा महांगडे | Updated: September 23, 2022 15:03 IST

मुंबई विद्यापीठाने २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला.

मुंबई: 

मुंबई विद्यापीठाने २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून घेतलेल्या पेट परीक्षेसाठी एकूण ४ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ५९१ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ५४.१४ टक्के एवढी आहे. चार विद्याशाखेतील विविध ७९ विषयासाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १७१ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ७८४ विद्यार्थ्यांपैकी ४६८ विद्यार्थी, मानव्यविद्याशाखेतील १ हजार २३५ विद्यार्थ्यांपैकी ५७१ विद्यार्थी आणि आंतरविद्याशाखेतील ६६३ विद्यार्थ्यांपैकी ३८१ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालामध्ये १ हजार १०९ विद्यार्थी तर १४८२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण