शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

चार महिन्यांत कसा पूर्ण हाेणार अकरावीचा अभ्यास?; शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:17 IST

नियोजन कसे करणार?; मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अकरावीसह  सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या.

मुंबई : अखेर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र शैक्षणिक वर्ष संपायला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक असल्याने अभ्यासक्रमाचे नियोजन कसे असणार? बारावीचा अभ्यासक्रम व वर्ष केव्हा सुरू होणार? ४ महिन्यांत बारावीचा पाया असणाऱ्या अकरावी अभ्यासक्रमाचे मूल्यमापन कसे करणार, या साऱ्यांविषयी अनेक प्रश्न कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक तसेच पालक, विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अकरावीसह  सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या. मात्र एसईबीसी आरक्षण वगळून सर्व प्रवेशप्रक्रिया  सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून जारी झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.  ही प्रक्रिया संपून महाविद्यालये  सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी उलटण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठी अवघे काहीच महिने विद्यार्थी, शिक्षकांच्या हातात असतील. एवढ्या कमी कालावधीत वर्षभराचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. तर यासाठी शिक्षण विभागाकडून काहीच नियोजन का नाही, असा प्रश्न काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला. तसेच हे नियाेजन जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली.

पूर्वतयारी करणे गरजेचे; शिक्षकांचे मतप्रवेशाला होत असलेल्या विलंबाची माहिती शिक्षण विभागाला असतानाही त्यांनी यासंबंधी नियोजन, मूल्यमापन कसे असेल, अभ्यासक्रम काय व कसा शिकवणार याची पूर्वतयारी करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया अद्याप अकरावीत प्रवेश न झालेल्या सुमित खांडेकरच्या वडिलांनी दिली. शिक्षण विभागाने आता तरी या विद्यार्थ्यांचे अकरावी व बारावीच्या शैक्षणिक वर्षाच्या बाबतीत नियोजन करावे, असे मत शिक्षकही व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी