शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आरटीई प्रवेशाच्या ४० टक्के जागा रिक्त; प्रवेशाचा आज शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:12 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशांना दिलेल्या दुसऱ्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. अद्यापही राज्यात प्रवेशासाठी निवड झालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती बाकी आहे. रिक्त जागांपैकी मुंबईतीलही ४० टक्के जागावर प्रवेशनिश्चिती होणे बाकी आहे.

 एकीकडे मोठ्या शाळांमधील आरटीई प्रवेश सहज होत असताना दुसरीकडे इतर शाळांमध्ये प्रवेशनिश्चिती करण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याचे मत आरटीई अधिकारी व्यक्त करीत आहेत. या प्रवेशांना मुदतवाढ दिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थीही प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पहायला  मिळत आहे. 

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यंदा प्रवेशासाठी अर्ज ही मोठ्या प्रमाणावर आले,  तर प्रवेशनिश्चितीकडे पालक पाठ फिरवीत आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही राज्यात ३० हजार जागावर प्रवेश झाले नाहीत. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती समन्वयक देत आहेत. 

आता मुदतवाढ नको  प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन प्रवेशाची संधी देण्यात आली.  प्रवेशप्रक्रिया वेळेवर संपवायची असेल तर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये२५% राखीव जागांसाठी काढलेल्या सोडत जाहीर झाली असून, राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांत असलेल्या १ लाख १ हजार  ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीत ९० हजार ६८८  विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यातील ६० हजार ९८५ जागांवर अद्याप प्रवेशनिश्चिती झाली आहे.  

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा