शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

सर्मपणात जगा!

By admin | Updated: June 30, 2014 08:55 IST

रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.

अध्यात्म
 
श्री मुनी तरुणसागरजी
 
रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.
लक्षात ठेवा सुख-दु:ख स्थायी नाहीत. स्थायी-चिरंतन तर आनंद आहे. जो साधनेने मिळत असतो. वासनेने नव्हे उपासनेने लाभतो.
***
परिवर्तन नित्य आहे. विश्‍वातील प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे. सूर्य दिवसातून तीन रूप धारण करतो.
विना परिवर्तनाने जीवन ठप्प होऊन जाते. साचलेले पाणी सुकून जाते. तव्यावर चपाती जळून जाते, पान गळून पडते.
समाज पांगळा होऊन जातो. राष्ट्र भ्रष्टाचारात बुडून जाते. आणि संत साधनेपासून भ्रष्ट होऊन गृहस्थासारखा होऊन जातो. 
ह्यास्तव चालत राहा, वाहात राहा, थांबू नका, साचू नका. थोडा विश्राम, पुन्हा सावधान.
हेच सत्य होय. विश्राम सावधान.
***
दु:ख कोणाच्या जीवनात येत नाही? गरीब असो वा श्रीमंत, संत असो वा संसारी, छोटा असो वा मोठा, सर्वांच्या जीवनात दु:ख येतच असते.
जीवनात सर्वांना दु:खाचा सामना करावा लागतो. फरक इतकाच की कोणी दु:खाला निपटून टाकतो, तर दु:ख कोणाला निपटून टाकते.
आपण माझे म्हणणे ऐकाल तर माझे निवेदन असेल : दु:खात रडू नका, सुखात झोपू नका.
अर्थ इतकाच दु:खात घाबरू, नका सुखात शेफारून जाऊ नका.
***
दोन बैल आहेत. दोघांपुढे चारा टाकला जातो. त्यातील एक बैल असा असतो, जो आपल्या समोर टाकलेला चारा खात नाही, तर दुसर्‍या बैला समोरचा चारा खाऊ लागतो. स्वत: समोरच्या चार्‍यावर पाय ठेवतो आणि दुसर्‍या बैलास शिंगाने मारू लागतो.
काही माणसे अशीही असतात जे इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात आणि संपत्ती हडप करू इच्छितात.
माझे म्हणणे असे : तुम्ही मनुष्य आहात गुरे-ढोरे नव्हे, आपला चारा खा, दुसर्‍याचा दुसर्‍याला खाऊ द्या.
***
जगायचे तर जागावे लागेल. केवळ अंथरुणातून उठणे म्हणजे जागणे नव्हे. जगण्याचे तात्पर्य : जागृतीचे सजगतेचे जीवन होय. आंतर्दृष्टी.. विवेकाचे नेत्र उघडणे होय. 
क्रोध, पाप, अपराध आणि नशा-धुंदी बेशुद्धीची परिणती होय. जग म्हणते माणूस दारू पिऊन बेहोश होतो. परंतु, भगवान महावीर एक नवीन मुद्दा मांडतात. ते म्हणतात, दारू पिऊन माणूस बेहोश होत नाही, तर बेहोश माणूसच दारू पितो.