शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीचे तुरूक

By admin | Updated: June 6, 2014 08:52 IST

महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे

अध्यात्मडॉ. यू. म. पठाणआम्ही ब्रह्मपुरीचे तुरूक। द्वैत मिळोनि जालो एक।।१।।अहं-टोणगा भक्षिला।निज प्रेमाचा प्यालों प्याला।।२।।सांडवलों आचारविचारा।कोणी ‘भले’ म्हणा ‘बुरा’।।३।।कोणी आम्हांसी बाटले।बाटुनि मूळ ठायां गेले।।४।।शेख महंमदीं वाटले।यातीवेगळें घातले।।५।।महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे. अशा संतांपैकी शेख महंमद हे एक प्रमुख संत होत. त्यांनी इस्लाम व हिंदू धर्मांच्या तत्त्वज्ञानातील साम्यस्थळांवर प्रकाश टाकून दोन्ही धर्मीयांमध्ये ऐक्य प्रस्थापित केले. स्वत: शेख महंमद हे सुफींच्या काद्री शाखेचे संत असूनही वारकरी संप्रदायाशीही इतके एकरूप झाले, की पुढे वारकरी संत म्हणूनही ख्यातनाम झाले.त्यांच्या या अभंगात त्यांनी स्वत:ला ‘ब्रह्मपुरीचे तुरूक’ म्हटले आहे. आम्ही हिंदू व इस्लाम धर्मीयांनी दोन्ही धर्मांतील वेगळेपण (‘द्वैत’) नाहीसे केले. एकमेकांनी अहंभावाचा त्याग करून परस्परांच्या धर्मांचा आदर केला व ‘प्रेमाचा प्याला प्यालो’- म्हणजे स्नेहभावना वृद्धिंगत केली. एकमेकांच्या आचारविचारांचे आदानप्रदान केले. त्यामुळे समाजातील काही सनातनी प्रवृत्तींच्या लोकांनी आम्ही बाटलो, म्हणून आमच्यावर टीका केली व आमच्याविषयी अपप्रचार केला; पण आम्हाला त्याचे काहीही सोयरसुतक वाटले नाही. कुणी आम्हाला ‘भले’ म्हणो वा ‘बुरे’ म्हणो, त्याची आम्हाला चिंता नाही, कारण आमचा मार्ग हा खर्‍या धर्माचा, मानवतेचा नि बंधुभावाचा मार्ग होता. त्यावर आमची अढळ निष्ठा होती. त्यामुळे आम्ही परस्परांच्या कल्याणाची चिंता वाहिली व समाज दुभंगू दिला नाही. खरा धर्म कोणताही भेदभाव मानीत नाही.D