शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

मुक्तीच्या आंदोलनाची अजूनही गरज

By admin | Updated: August 9, 2015 03:19 IST

मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य.

- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त)मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य. ते अजून स्थापन झालेलं नाही. धार्मिक, आर्थिक, सामाजिक असल्या कुठल्याच गुलामगिरीतून आपण खऱ्या अर्थाने अजूनही मुक्त झालेलो नाही. या सर्व क्षेत्रांत अजून मुक्तीच्या आंदोलनाची गरज आहे.सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही, उलट केंद्रीकरण झालं. ‘बुनियादी शिक्षण’ ही गांधीजींची भावना होती, ती शिक्षण क्षेत्रात आली नाही. आम्ही मुंबईच्या ज्या भागात राहतो तेथील कुठल्याही घरामध्ये मातृभाषा मराठी राहिलेली नाही. म्हणजे कुठल्याच घरामध्ये असा नातू नाही, जो आजी-आजोबाला मराठी भाषेतून पत्र लिहू शकेल. म्हणून इंग्रज गेले अंग्रेजियत कायम आहे. आम्ही दोनच प्रकारचे स्वातंत्र्य मानत होतो, एक त्यागावर आधारित दुसरे भोगावर आधारित. त्यागावर आधारित संस्कृती जोपर्यंत प्रस्थापित होत नाही आणि गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना जोपर्यंत सार्थक होत नाही, तोपर्यंत स्वराज्य आलं असं आम्हाला वाटत नाही. स्त्रियांबद्दलचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न असो वा शेतकऱ्यांचा प्रश्न असो सर्व क्षेत्रांत अजूनही मुक्तीच्या चळवळींची गरज आहे. श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून कोणीही शेती करू इच्छित नाही. प्रतिष्ठेचं जगणं याला आम्ही स्वातंत्र्य म्हणतो, स्वराज्य म्हणतो; जे अजून मिळायचं आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत आज मुक्तीच्या चळवळीची गरज आहे.

(लेखकांनी छोडो भारत चळवळीत सहभाग घेतला होता.)