शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला..?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 7, 2018 00:25 IST

टू बी आॅर नॉट टू बी... रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...? हा एकच सवाल आहे... प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही... आणि सोडवताही येत नाही...

टू बी आॅर नॉट टू बी...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही...आणि सोडवताही येत नाही...या अस्वस्थ वातावरणात,कसं समजावून विचारावं पोरांना की,बाबांनो, तुम्ही गप्प राहण्याचं काय घ्याल...?त्यांच्या वेळी अवेळी बोलण्यापायीचझालेल्या नुकसानीचा हिशेब तरीकिती वेळा मांडावा, त्याच त्या कागदांवर...?यांच्या अशा हट्टापायी काय काय गमावले,याचा तरी कितीवार पाढा वाचावा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...गप्प गुमान घ्यावी अंगावरखासदारकीची झुल पांघरुन...आणि निवांत बसावं दिल्लीच्याउबदार थंडीत... आयुष्याचे हिशेब मांडत...की फेकून द्यावंहे खासदारकीचं बेगडी ओझं...त्यात गुंडाळलेल्या अनेकानेक आमिषांसह..!राज्य मोठं की देश...?कोकण मोठा की महाराष्टÑ....?या प्रश्नांच्या खोल डोहातफेकून द्यावं विचारांचं लक्तर...त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह...आणि करावा एकदाच काय तो शेवट...एकाच प्रहारानं... सगळ्यांचा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...माझ्या, याच्या, त्याच्या, सगळ्यांच्या...स्वाभिमानाला असा कुणी डंख मारावाआणि मी हताशपणे पहात रहावं...काहीच करता न येणाºया अभिमन्यूसारखंकी शरपंजरी झालेल्या भीष्मासारखं...नसावा कोणताच किनारामाझ्या स्वप्नांना आणि त्या निद्रेलाही..?पुन्हा स्वप्न पडू लागलं तर,तर-तर इथचं मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशातप्रवेश करण्याचा धीरही होत नाहीआणि शांतही बसवत नाही आताशा...किती दिवसं हे जुने जागेपणसहन करतोय निर्जीवपणानेस्वाभिमानावर होणारे अत्याचारअस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्यामाझ्यातील सत्त्वाची परीक्षा किती घेणार..?हे करुणाकरा... हे विधात्या...आमच्याच विरोधकांच्या दाराशीमला असा एकट्यालाच आणून सोडलय तू, विधात्या, तू इतका कठोर का झालास?एका बाजूला, आम्ही ज्यांच्या सोबत राहिलोते वांद्र्याचे सख्खे अस्तित्वावरच उठले...आणि आम्हाला विसरुन गेले...तर दुसºया बाजूला,ज्यांनी आम्हाला शब्द दिला,ज्यांच्या शब्दाखातर आम्हीनंतरचा घरोबाही सोडून आलो,ते ही विसरुन गेले आहेत सगळं काही...हे करुणाकरा, आम्ही चार पाच जण,कोणता झेंडा घेऊ हाती...?हा सवाल तरी किती वेळा विचारायचास्वत:च्याच मनाला...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी... 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेMaharashtraमहाराष्ट्र