शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला..?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 7, 2018 00:25 IST

टू बी आॅर नॉट टू बी... रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...? हा एकच सवाल आहे... प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही... आणि सोडवताही येत नाही...

टू बी आॅर नॉट टू बी...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही...आणि सोडवताही येत नाही...या अस्वस्थ वातावरणात,कसं समजावून विचारावं पोरांना की,बाबांनो, तुम्ही गप्प राहण्याचं काय घ्याल...?त्यांच्या वेळी अवेळी बोलण्यापायीचझालेल्या नुकसानीचा हिशेब तरीकिती वेळा मांडावा, त्याच त्या कागदांवर...?यांच्या अशा हट्टापायी काय काय गमावले,याचा तरी कितीवार पाढा वाचावा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...गप्प गुमान घ्यावी अंगावरखासदारकीची झुल पांघरुन...आणि निवांत बसावं दिल्लीच्याउबदार थंडीत... आयुष्याचे हिशेब मांडत...की फेकून द्यावंहे खासदारकीचं बेगडी ओझं...त्यात गुंडाळलेल्या अनेकानेक आमिषांसह..!राज्य मोठं की देश...?कोकण मोठा की महाराष्टÑ....?या प्रश्नांच्या खोल डोहातफेकून द्यावं विचारांचं लक्तर...त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह...आणि करावा एकदाच काय तो शेवट...एकाच प्रहारानं... सगळ्यांचा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...माझ्या, याच्या, त्याच्या, सगळ्यांच्या...स्वाभिमानाला असा कुणी डंख मारावाआणि मी हताशपणे पहात रहावं...काहीच करता न येणाºया अभिमन्यूसारखंकी शरपंजरी झालेल्या भीष्मासारखं...नसावा कोणताच किनारामाझ्या स्वप्नांना आणि त्या निद्रेलाही..?पुन्हा स्वप्न पडू लागलं तर,तर-तर इथचं मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशातप्रवेश करण्याचा धीरही होत नाहीआणि शांतही बसवत नाही आताशा...किती दिवसं हे जुने जागेपणसहन करतोय निर्जीवपणानेस्वाभिमानावर होणारे अत्याचारअस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्यामाझ्यातील सत्त्वाची परीक्षा किती घेणार..?हे करुणाकरा... हे विधात्या...आमच्याच विरोधकांच्या दाराशीमला असा एकट्यालाच आणून सोडलय तू, विधात्या, तू इतका कठोर का झालास?एका बाजूला, आम्ही ज्यांच्या सोबत राहिलोते वांद्र्याचे सख्खे अस्तित्वावरच उठले...आणि आम्हाला विसरुन गेले...तर दुसºया बाजूला,ज्यांनी आम्हाला शब्द दिला,ज्यांच्या शब्दाखातर आम्हीनंतरचा घरोबाही सोडून आलो,ते ही विसरुन गेले आहेत सगळं काही...हे करुणाकरा, आम्ही चार पाच जण,कोणता झेंडा घेऊ हाती...?हा सवाल तरी किती वेळा विचारायचास्वत:च्याच मनाला...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी... 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेMaharashtraमहाराष्ट्र