शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला..?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 7, 2018 00:25 IST

टू बी आॅर नॉट टू बी... रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...? हा एकच सवाल आहे... प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही... आणि सोडवताही येत नाही...

टू बी आॅर नॉट टू बी...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही...आणि सोडवताही येत नाही...या अस्वस्थ वातावरणात,कसं समजावून विचारावं पोरांना की,बाबांनो, तुम्ही गप्प राहण्याचं काय घ्याल...?त्यांच्या वेळी अवेळी बोलण्यापायीचझालेल्या नुकसानीचा हिशेब तरीकिती वेळा मांडावा, त्याच त्या कागदांवर...?यांच्या अशा हट्टापायी काय काय गमावले,याचा तरी कितीवार पाढा वाचावा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...गप्प गुमान घ्यावी अंगावरखासदारकीची झुल पांघरुन...आणि निवांत बसावं दिल्लीच्याउबदार थंडीत... आयुष्याचे हिशेब मांडत...की फेकून द्यावंहे खासदारकीचं बेगडी ओझं...त्यात गुंडाळलेल्या अनेकानेक आमिषांसह..!राज्य मोठं की देश...?कोकण मोठा की महाराष्टÑ....?या प्रश्नांच्या खोल डोहातफेकून द्यावं विचारांचं लक्तर...त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह...आणि करावा एकदाच काय तो शेवट...एकाच प्रहारानं... सगळ्यांचा...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी...माझ्या, याच्या, त्याच्या, सगळ्यांच्या...स्वाभिमानाला असा कुणी डंख मारावाआणि मी हताशपणे पहात रहावं...काहीच करता न येणाºया अभिमन्यूसारखंकी शरपंजरी झालेल्या भीष्मासारखं...नसावा कोणताच किनारामाझ्या स्वप्नांना आणि त्या निद्रेलाही..?पुन्हा स्वप्न पडू लागलं तर,तर-तर इथचं मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशातप्रवेश करण्याचा धीरही होत नाहीआणि शांतही बसवत नाही आताशा...किती दिवसं हे जुने जागेपणसहन करतोय निर्जीवपणानेस्वाभिमानावर होणारे अत्याचारअस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्यामाझ्यातील सत्त्वाची परीक्षा किती घेणार..?हे करुणाकरा... हे विधात्या...आमच्याच विरोधकांच्या दाराशीमला असा एकट्यालाच आणून सोडलय तू, विधात्या, तू इतका कठोर का झालास?एका बाजूला, आम्ही ज्यांच्या सोबत राहिलोते वांद्र्याचे सख्खे अस्तित्वावरच उठले...आणि आम्हाला विसरुन गेले...तर दुसºया बाजूला,ज्यांनी आम्हाला शब्द दिला,ज्यांच्या शब्दाखातर आम्हीनंतरचा घरोबाही सोडून आलो,ते ही विसरुन गेले आहेत सगळं काही...हे करुणाकरा, आम्ही चार पाच जण,कोणता झेंडा घेऊ हाती...?हा सवाल तरी किती वेळा विचारायचास्वत:च्याच मनाला...रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?हा एकच सवाल आहे...टू बी आॅर नॉट टू बी... 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेMaharashtraमहाराष्ट्र