शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

दुष्काळाच्या छायेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:36 IST

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली पºहाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे.

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली प-हाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे. मुंबईकरांनी असा पाऊस न येण्यासाठी तर विदर्भवासींनी पाऊस बरसण्यासाठी गणरायाला निरोप देताना साकडे घातले आहे.गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्र- मराठवाड्याने दुष्काळ अनुभवला. शासनही मदतीला धावले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यापासून ते लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यापर्यंतचे उपाय योजले गेले. मात्र, तीच परिस्थिती येत्या उन्हाळ्यात नागपूरकरांवर येते की काय, याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ९२० दलघमी इतका म्हणजे केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प हे खºया अर्थाने लोकवस्ती व शेतीसाठी संजीवनी असतात. मात्र, मध्यम प्रकल्पातही फक्त ३७ टक्के जलसाठा आहे.एक गोसेखुर्द सोडले तर एकही धरण भरलेले नाही. तोतलाडोह प्रकल्पात केवळ १२ टक्के, रामटेक (खिंडसी) २३ टक्के, इटियाडोह ३४ टक्के, बोर ३४ टक्के, धाम ५४ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२८ टक्के) अशी धरणांची बिकट अवस्था आहे. आॅगस्ट संपला. सप्टेंबरचाही पहिला आठवडा संपत आला आहे. गणेश स्थापनेला दोन-तीन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने आता विसर्जनाला मात्र दडी मारली आहे. गणरायासोबत पाऊसही निघून गेला तर शेतीसह पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होईल, अशा भयावह परिस्थितीला विदर्भवासीयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी याच काळात जलसाठा ६० टक्क्यांपर्यंत होता. आता परतीचा मान्सून विदर्भात किती बरसेल यात शंका आहे. परततानाही वरुण राजाने कृपादृष्टी केली नाही तर विदर्भातील शेतकºयांना पुन्हा एकदा ‘देवेंद्रांवरच’ अवलंबून राहावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी