शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

रघुनाथ-गाथा

By admin | Updated: February 26, 2015 23:34 IST

रामकथा आपल्या आवडीचा विषय आहे. रामकथेतील एका उद्बोधक प्रसंगाच्या अनुषंगाने चिंतन अप्रस्तुत होणार नाही. उलट अनेकार्थाने उपयुक्त ठरणारे आहे.

ज्ञानसाधू वा.गो. चोरघडेरामकथा आपल्या आवडीचा विषय आहे. रामकथेतील एका उद्बोधक प्रसंगाच्या अनुषंगाने चिंतन अप्रस्तुत होणार नाही. उलट अनेकार्थाने उपयुक्त ठरणारे आहे. या प्रसंगातून रामचंद्राने आपला स्थायी पत्ताच सांगून टाकला आहे. राम स्वत: निवासस्थानाचे शोधात आहे. ते विचारतात, आम्हाला राहायला एखादे सुरक्षित स्थान सांगा. हा प्रश्न रामाने वाल्मीकीला विचारला आहे. वनवासात निघायला कारण झालेली परिस्थिती सांगतात.राघव: प्रांजलि: प्राहवाल्मिकिं विनयान्वित:पितुराज्ञां पुरस्कृत्य दंडाकाननागता वयम्अत्यंत विनयाने रामचंद्राने परिस्थितीचे कथन केले. पित्याच्या आज्ञेला अनुसरून आम्ही दण्डकारण्यात आलो आहो. पण आता लक्ष्मण आणि सीतेसह इथे कुठे राहायचे? आम्हाला सुरक्षित स्थान सांगा. वाल्मीकी उत्तरले, प्रभू ! तूच सर्व लोकांचे निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे हे सर्व जीव तुझी राहण्याची ठिकाणे आहेत, तथापि तू आता स्वत:साठी जागा विचारली आहेस तेही सांगून टाकतो. हे रघुश्रेष्ठा ! जे शांत चित्त आहे, ज्यांच्या ठिकाणी कुठलीही भेद बुद्धी नाही, जे कोणाचाही द्वेष करीत नाही, ज्यांना समवृद्धी लाभली आहे, धर्म अधर्म या भावना सांडून ज्यांना नित्य तुझेच स्मरण आहे, असे जे सेवा तत्पर निरंहकारी आहेत, ज्यांच्या अंत:करणातील सर्व विकार निघून गेले आहेत, इतकेच नव्हे तर अप्रिय वस्तूच्या प्राप्तीने ज्यांच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही, तसेच प्रिय वस्तूच्या लाभाने जे हर्षित होत नाही, तर या मायेविषयी उदासीन राहून, जे सद्गुण समुद्र असलेल्या तुला नित्य स्मरतात त्यांच्या अंत:करणासारखी दुसरी सुरक्षित जागा नाही. तिथे आपण सहकुटुंब राहू शकता.तुलसीदासांनी हा प्रसंग अत्यंत बहारीने सांगितला आहे. हा रामाचा स्थायी पत्ता आहे. त्यासाठी गीताईतील काही श्लोकांचे स्मरण उपकारक ठरेल.कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीमी माझे न म्हणे सोशीसुख दु:खे क्षमा बळेसदा संतुष्ट जो योगीसंयमी दृढ निश्चियीअर्पी मज मनो-बुद्धि भक्ततो आवडे मजजो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळली न तेहर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मजइत्यादी या श्लोकात ईश्वरानी सुद्धा आपली आवड सांगितली आहे.या निमित्ताने हे धर्म-सार असलेले चिंतन उपयुक्त ठरेल.