शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

डॅडींचा सोप्पा पेपर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:39 IST

प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला.

प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला. डॅडींची ती ऐतिहासिक प्रश्नपत्रिका आमच्या हाती लागली असून विनाविलंब त्यास प्रसिद्धी देत आहोत...प्रश्न क्र. १) गाळलेल्या जागा भराअ) महात्मा गांधी यांची निर्भर्त्सना अर्धनग्न... म्हणून केली जायची.ब) गांधीजींच्या आजोबांचे नाव... होते.क) गांधीजींनी ... पदवी प्राप्त केली होती.ड) महात्माजींचे.... हे गुरू होते.......................प्रश्न क्र. २) योग्य पर्याय निवडाअ) गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी कुणी दिली?अ) शर्मिला टागोर, ब) रवींद्रनाथ टागोर, क) उत्पल टागोर, ड) देब टागोरब) लहानग्या मोहनदासच्या मनावर कोणत्या कथेचा परिणाम झाला?अ) डोरेमॉन, ब) हॅरी पॉटर, क) श्रावणबाळ, ड) संतोषीमाता.क) गांधीजींच्या आंदोलनाचे नाव काय?अ) मूक मोर्चा, ब) ठोक मोर्चा, क) तिरडी मोर्चा, ड) असहकार.ड) गांधीजींची हत्या कुठे झाली?अ) गांधी भवन, ब) नेहरू सायन्स सेंटर, क) बिर्ला भवन, ड) गांधीनगर स्टेशन..........................प्रश्न क्र. ३) योग्य जोड्या जुळवाविन्स्टन चर्चिल - जालियनवाला बागनीळ - दांडी यात्राकस्तुरबा- आईजनरल डायर- नंगा फकीरपुतळीबाई - पत्नीडर्बन - रेल्वेतून ढकललेमीठ- चंपारणपीटरमारित्झबर्ग - टोपी काढायला लावली...................प्रश्न क्र. ४) खालीलपैकी कोणत्याही तीन विषयांवर १० ते १५ ओळीत टीप लिहा.अ) आंतरराष्ट्रीय अंहिसा दिनब) भारत छोडो आंदोलनक) गोलमेज परिषदड) करा किंवा मरा.........................प्रश्न क्र. ५) खालील विधाने कोण कोणास म्हणाले ते संदर्भासह स्पष्ट करा. (कोणतीही दोन)अ) मांस, बाई व बाटली यापासून आपण आयुष्यभर दूर राहू.ब) अगोदर या देशाचा संपूर्ण दौरा करा, देश नीट पाहा आणि मगच राजकारणात प्रवेश करा.क) स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणण्याकरिता स्वत:चे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता हवी.ड) दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे..............निबंध लिहाअ) नथुराम तुमच्या समोर उभा राहिला तर...ब) गांधीगिरी काळाची गरज आहे का?क) ड्राय डेने देश व्यसनमुक्त होईल का?(डॅडींची उत्तरपत्रिका हाती लागताच ती जाहीर करू.)- संदीप प्रधान 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी