शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

अनेकांकडून न्यायव्यवस्थेचा ‘फायदा’ घेतला जातो

By admin | Updated: December 13, 2014 23:38 IST

किरकोळ अर्ज करून ते नाकारून घेऊन त्यावरील अपील व पुनर्विचार याचिका दाखल करतात़ याच्या पाय:याही तेवढय़ाच लांबलचक आहेत़

प्रलंबित खटल्यांसाठी प्रत्येक वेळी न्यायालयाला दोष देणो योग्य नाही खटले प्रलंबित ठेवण्याची पहिली युक्ती म्हणजे आरोपी किरकोळ अर्ज करून ते नाकारून घेऊन त्यावरील अपील व पुनर्विचार याचिका दाखल करतात़ याच्या पाय:याही तेवढय़ाच लांबलचक आहेत़ पहिली पायरी सुनावणी न्यायालय, त्यापाठोपाठ उच्च व सर्वोच्च न्यायालय असून, या कार्यप्रणालींना वेळेचे बंधन नाही़
 
र्वसामान्यांची न्यायव्यवस्थेवर श्रद्धा असते आणि ती असावीच़ पण काही वेळा या व्यवस्थेचा ‘फायदा’ घेतला जातो व आपसूकच या प्रणालीवर टीकेची झोड उठत़े  एखाद्या नाण्याप्रमाणो न्यायदानाकडे बघणो गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही़ याची पाश्र्वभूमीही तशीच आह़े कारण आतार्पयत न्यायव्यस्थेचा गैर‘फायदा’ घेऊन समाजात ताठ मानेने मिरवणा:यांची संख्या लक्षणीय आह़े विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना असे कटू अनुभव अनेकदा आल़े आणि खटले कसे प्रलंबित राहतात किंबहुना जाणीवपूर्वक ठेवले जातात, हेही जवळून पाहिले आह़े
खटले प्रलंबित ठेवण्याची पहिली युक्ती म्हणजे आरोपी किरकोळ अर्ज करून ते नाकारून घेऊन त्यानंतर त्यावरील अपील व पुनर्विचार याचिका दाखल करतात़ याच्या पाय:याही तेवढय़ाच लांबलचक आहेत़ पहिली पायरी सुनावणी न्यायालय, त्यापाठोपाठ उच्च व सर्वोच्च न्यायालय असून, या कार्यप्रणालींना वेळेचे बंधन नाही़ आरोपीला बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे, हे न्यायालयाचे मौलिक तत्त्व आह़े तेव्हा आरोपींच्या अशा अर्जाना उपाय काहीच नाही़ पण त्यामुळे खटल्यांची रांग लांबच लांब वाढत जात आह़े न्यायाला विलंब म्हणजे न्यायास नकार हे न्यायालयाचे स्वत:चेच निरीक्षण आह़े त्यामुळे न्यायास विलंब का होतो व तो टाळता येण्यासारखा आहे का, याची जाणीवच न्यायालयांना राहिली नाही, असा प्रश्न पडतो़ कारण आरोपींच्या अशा अर्जावर ठोस तोडगा न्यायालयाकडे असायला हवाच़
महत्त्वाचे म्हणजे तपास करणा:या खाकीला केवळ विशिष्ट गुन्ह्यांचा आणि कमी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कालमर्यादा आह़े मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळेचे बंधन नाही़ काही गुन्ह्यांची व्याप्ती तर पदोपदी वाढतच जाते व  त्याचा तपास अमर्याद काळ सुरूच राहतो़ काही गुन्ह्यांचा तपास तर तीन - तीन वर्षे सुरू होता व त्याचे साधे आरोपपत्रही दाखल झाले नाही, अशीही उदाहरणो आपल्याला पाहायला मिळतील़ तेव्हा प्रलंबित खटल्यांसाठी प्रत्येक वेळी न्यायालयाला दोष देणो योग्य ठरणार नाही़
मात्र कधी कधी न्यायाधीशांच्या होणा:या बदल्या व बढत्या याही खटल्यांना विलंब होण्यास कारणीभूत ठरतात़ न्यायालयीन बदल्यांमुळे मला पोलीस अधिकारीच आरोपी असलेल्या एका खटल्यात चार वेळा वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर अंतिम युक्तिवाद करावा लागला, तर एका बहुचर्चित बलात्कार व खून खटल्यात तीन वर्षे केवळ साक्ष नोंदवण्याचे काम सुरू होते! 
एका गंभीर खटल्यात आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना तो खटला चार न्यायाधीशांसमोर फिरून पुन्हा मूळ न्यायाधीशांकडे आला व त्या न्यायाधीशांनीही त्या खटल्याची सुनावणी घेण्यास नकार दिला़  त्यामुळे तो खटला दुस:याच न्यायाधीशांकडे वर्ग केल्याचे मी पाहिले आह़ेमहत्त्वाचे म्हणजे हे चित्र कोणालाच नवीन नाही़ तरीही सरकार व न्याय प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढलेला नाही़ केवळ जलदगती न्यायालये व विशेष न्यायालये स्थापन करून खटले तातडीने निकाली निघतील, असे मला वाटत नाही़ माङया मते संपूर्ण प्रणालीतील लहानातील लहान दोष मुळापासून उपटून  काढल्यानंतरच खटल्यांचा मार्ग मोकळा होऊ शकेल़
 
न्यायालयीन बदल्यांमुळे मला पोलीस अधिकारीच आरोपी असलेल्या एका खटल्यात चार वेळा वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर अंतिम युक्तिवाद करावा लागला, तर एका बहुचर्चित बलात्कार व खून खटल्यात तीन वर्षे केवळ साक्ष नोंदवण्याचे काम सुरू होते ! 
एका गंभीर खटल्यात आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना तो खटला चार न्यायाधीशांसमोर फिरून पुन्हा मूळ न्यायाधीशांकडे आला व त्या न्यायाधीशांनीही त्या खटल्याची सुनावणी घेण्यास नकार दिला़  त्यामुळे तो खटला दुस:याच न्यायाधीशांकडे वर्ग केल्याचे मी पाहिले आह़े
 
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत