शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:54 IST

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले.

- विनायक पात्रुडकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय काय केले; तर सगळ्यात पहिल्यांदा १९४९ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५० साली योजना आयोग, १९५१ साली आयआयटी खरगपुर आणि पहिली पंचवार्षिक योजना, १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण, १९५६ साली एलआयसी आणि १९६५ साली हरितक्रांती; आणि या सगळ्या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६९ साली झालेले १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले. यानंतर देशाने सर्वात मोठे पाऊल टाकले ते म्हणजे १९९१ साली; या काळात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारले. ही घटना आपल्यासाठी मैलाचा दगड ठरली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उचललेल्या या पावलामुळे आपण दूरदर्शी ठरलो. आर्थिक उदारीकरणाने देशाची कवाडं खुली झाली आणि अनेक पातळीवर देशाने आणि सोबतच देशवासीयांनी मोठी झेप घेतली आहे. 

टेलिकॉम रिव्होल्यूशनमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेल्या टेलिकॉम रिव्होल्यूशनमुळे डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आपली प्रगती धीमी होती, असे म्हणणे योग्य नाही. कारण माहिती तंत्रज्ञानाचे युग १९९४ नंतर सुरू झाले. तेथूनच आपल्या खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली. 

डिजिटल इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार महत्त्वाचा ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम देशाच्या प्रगतीला पूरक ठरला. 

स्टार्टअप इंडियागेल्या २० वर्षात आणखी एक महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे स्टार्टअप. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे तरुणांकडून स्वयंरोजगार निर्माण झाला. आता सरकार या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे.     (संदर्भ सहकार्य : नितीन पाेतदार, काॅर्पाेरेट लाॅयर) 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन