शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शेतीसाठी पैसे देण्याचा पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 01:29 IST

शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. 

- पाशा पटेल(अध्यक्ष - राज्य कृषीमूल्य आयोग)शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चावर अधारीत ५० टक्के नफा, असे धोरण जाहीर केले आहे़; परंतु विरोधकांसह शेतकरी स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अशी मागणी करीत आहेत़ वास्तविक पहाता, शासनाने जाहीर केलेले धोरण स्वामीनाथन् आयोगाचा आत्मा आहे़पूर्वी भारत हा आयात करणारा देश म्हणून ओळखला जात असे़ आता तसे व्हायचे असेल तर जगातील विविध देशांना कुठल्या शेतीमालाच्या उत्पादनाची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते़ प्रत्येक देशाची गरज ओळखून निर्यात करणे आवश्यक आहे़ देशातून होणारी ३० मिलियन डॉलरपर्यंतची उत्पादनाची निर्यात ही आता १०० मिलियन डॉलरपर्यंत करावयाची आहे़ त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्र सरकारने हा पहिला प्रयोग हाती घेतला आहे़ त्यासाठी शेतकºयांना प्रोत्सहन देऊन भविष्यात ही रक्कम वाढता येऊ शकते़तेलंगणा राज्यात सुरुवातीस ४ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते़ आता ५ हजार रुपये अनुदान झाले आहे़ या नव्या प्रयोगामुळे शेतीसाठी अनुदानाचा नवा रस्ता निर्माण झाला आहे़ भारतात विदेशातून ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आयात होते़ ही आयात कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत आहे़ त्यामुळे देशात निश्चितच परिवर्तन होईल़ एकंदर, केंद्र सरकारने २ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकºयांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन शेतीकडे पैसे वळविण्याचा पहिला प्रयोग केला आहे़ शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाण्याची ही सुरूवात आहे. या मदतीच्या रकमेमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते. या निर्णयाचा भाजपाला फायदा होईल की नाही, हेमहत्वाचे नसून अल्पभूधारक शेतकºयांना नक्कीच फायदा होणार आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेल